शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर पाडायचा अन‌् नगर परिषदेचा कारभार अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST

पुढे आ. परिचारक म्हणाले, राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये भूमिका न मांडल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होऊ शकते, राज्य सरकारने ...

पुढे आ. परिचारक म्हणाले, राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये भूमिका न मांडल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होऊ शकते, राज्य सरकारने वेळीच निर्णय घ्यावा, अशी भूमिका विधानसभेमध्ये भाजपने मांडली होती. मात्र, राज्य सरकारने दुर्लक्ष करत भूमिका मांडली नाही. यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. लोकशाहीमध्ये राजकीय अधिकाऱ्यांची व्यवस्था हा पर्याय होऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या लोकांचीच व्यवस्था आली पाहिजे; परंतु महाविकास आघाडी सरकार काही करत नाही. त्यांचा स्वार्थ आहेत. त्यांना काही देणे- घेणे नाही. यामुळे आम्ही ओबीसी आरक्षणसाठी आंदोलन करत असल्याचे परिचारक यांनी सांगितले.

पुढे आ. समाधान आवताडे म्हणाले, मागील दोन वर्षांमध्ये महविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. हे राज्य सरकार प्रत्येक वेळी फक्त केंद्र सरकारवर दोषारोप करत असते अन् स्वतः नामानिराळे राहण्याचे काम करत आहे. या सरकारने कोर्टामध्ये माहिती सादर केली नसल्याने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. सरकारने प्रथम आरक्षण द्यावे अन्‌ त्यानंतरच पुढील निवडणुका घ्याव्यात, असे आ. आवताडे म्हणाले.

फोटो :

पंढरपूर येथे चक्का जाम आंदोलनादरम्यान मनोगत व्यक्त करताना आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सुभाष माने, लक्ष्मण धनवडे व अन्य.