शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत : धवलसिंह मोहिते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:17 IST

जलसंपदा विभागाने उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून शेटफळगढे येथील नवनी मुठा ...

जलसंपदा विभागाने उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून शेटफळगढे येथील नवनी मुठा उजव्या कालव्यात उचलून कि.मी. १६१ येथे खडकवासला स्थिरीकरण सिंचन प्रकल्पाच्या नावाखाली इंदापूर तालुक्याला ५ टीएमसी पाणी उचलण्यास राज्य शासनाने दिलेली परवानगी रद्द केली आहे; परंतु सोलापूर जिल्ह्यासाठी असणाऱ्या उजनी जलाशय प्रकल्पावर अवलंबून असलेेेली बार्शी उपसा सिंचन योजना, सीना-माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव उपसा सिंचन योजना, भीमा-सीना जोड कालवा, सांगोला उपसा सिंचन योजना, एकरुख उपसा सिंचन योजना, आष्टी उपसा सिंचन योजना, मंगळवेढा ३५ गावांच्या व दक्षिण सोलापूरमधील २२ गावाच्या पिण्याच्या पाणी योजना गेली अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत.

या अर्थवट सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन युद्धपातळीवर कार्यवाही करावी आणि सोलापूर शहर, जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेती सिंचनाचा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावावा, असे आवाहन डाॅ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे. याबाबत मुुुुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांना ई-मेलद्वारे निवेदन दिले आहे.