शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

अपुऱ्या सिंचन योजना पूर्ण कराव्यात : ढोबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:17 IST

केवळ बोट दाखवून, नावे ठेवून राजकारण करणे योग्य होणार नाही. पाण्याचा विषय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सोडवणे हे अधिक ...

केवळ बोट दाखवून, नावे ठेवून राजकारण करणे योग्य होणार नाही. पाण्याचा विषय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सोडवणे हे अधिक चांगले. चर्चेने प्रश्न सुटतात. ज्याला शेती, विहीर आहे, ज्याच्याकडे पाईपलाईन आहे, त्याने चंद्रभागेच्या पाण्यावर जरूर भांडावे. कोरोना साऱ्या जगाला भयभीत करीत असताना थोडे राजकारण बाजूला ठेवून दुबळ्या गरीब माणसाला लस कशी मिळेल, तो सुरक्षित कसा होईल, देवाचा अवतार होऊन गरिबाच्या दारात कसे जाता येईल, याबाबत विचार करण्याची आता वेळ आहे. कधी औषधासाठी तर कधी लस प्राप्तीसाठी धनिक लोक वणवण करीत आहेत. एकूणच कोरोना झोपडीकडे वळण्यापेक्षा अलिशान सोसायटीमध्येच वावरताना दिसत असल्याचेही प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले.

भीमा प्रकल्पासाठी अनेकजण विस्थापित झाले आहेत, अशा धरणग्रस्तांचाही पाण्यावर अधिकार आहे. पाण्यासाठी जुना वाद उकरून काढण्यापेक्षा सर्वच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कृष्णा-भीमा स्थिरीकरणाला चालना देणे, गतिमान करणे गरजेचे असल्याचेही प्रा. ढोबळे म्हणाले.