शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

सांडपाणीच इंदापूरला घ्यायचंय तर मग पुण्यातूनच का घेतले जात नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:27 IST

पाटील म्हणाले, 'उजनी धरणाच्या पाण्यावर प्रकल्पग्रस्तांचा पहिला अधिकार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विचारात घेऊन उजनीबाबतच्या या तालुक्याच्या ...

पाटील म्हणाले, 'उजनी धरणाच्या पाण्यावर प्रकल्पग्रस्तांचा पहिला अधिकार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विचारात घेऊन उजनीबाबतच्या या तालुक्याच्या मागण्या आधी पूर्ण कराव्यात. उजनी पाणीवाटप समिती अथवा नियोजनात प्रकल्पग्रस्तांचाही एक प्रतिनिधी असावा, अशी मागणी आपण २०१४ पासून करत करीत आलो आहे.

उजनीची पाणीपातळी कितीही कमी झाली तरी प्रकल्पग्रस्तांसाठी राखून ठेवलेला पाणीसाठा अखंडितपणे त्यांना वापरून द्यावा व दरम्यान काळात वीजकपात न करता मुबलक वीजपुरवठा दिला जावा. उजनीचे ओव्हरफ्लो पाणी कोळगाव धरणात सोडले जावे. करमाळा तालुक्यातील गावांना उजनीतून पिण्याचे पाणी मिळवून देण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनांना मान्यता व निधी उपलब्ध करून द्यावा. उजनीतून मराठवाड्यास पाणी जाणार असून, त्या प्रकल्पाचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातही करमाळा तालुक्यातील काही गावांचा समावेश करून बोगद्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली जावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

याबाबत आपण प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवेदन सादर करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.