शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

फलोत्पादन अभियान : सोलापूरची आघाडी

By admin | Updated: September 3, 2014 00:39 IST

राज्यभरातून अवघ्या १६ हजार शेतकऱ्यांची मागणी

 सोलापूर: राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतीपूरक योजनांसाठी राज्यभरातून १६ हजार २०९ शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज केले असून एकट्या सोलापूर जिल्ह्यातून ५ हजार ६०९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नाशिक, अहमदनगर, जालना, औरंगाबाद, धुळे व बुलढाणा जिल्ह्यातूनही फलोत्पादनासाठी शेतकरी पुढे आले आहेत.राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेती व्यवसायासाठी विविध योजना राबविल्या जातात. यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते. त्या-त्या जिल्ह्यातून आलेल्या अर्जानुसार जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा फलोत्पादन अभियान समितीमार्फत आलेल्या अर्जातून सोडत काढली जाते. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज असले तरच सोडत काढण्यात येते. सेटनेट, पॅकहाऊस, प्रक्रिया केंद्र अशा २८ बाबींसाठी शासनाचे अनुदान मिळते. सोलापूर, जालना, नाशिक, औरंगाबाद, धुळे, बुलढाणा, कोल्हापूर, जळगाव या जिल्ह्यातून फलोत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. -------------------------सोलापूरपाठोपाठ नाशिक जिल्हा४ सोलापूर- ५,६०९, नाशिक-२१७८, जालना- १६९५, अहमदनगर- १२२६, औरंगाबाद-९८३, धुळे- ६४९, बुलढाणा- ५०८, कोल्हापूर-४२६, जळगाव-४४४, सातारा-२७४, परभणी-२२३, वाशिम-२०८, सिंधुदूर्ग-१९७, लातूर-१८३, रत्नागिरी-१७५, नंदूरबार-१७५, ठाणे-१२०, बीड-११०, नांदेड-१०२, सांगली-९९, वर्धा-९२, नागपूर-९१, रायगड-८७, यवतमाळ-७०, उस्मानाबाद-६०, अमरावती-५१, पुणे-४९, गोंदिया-४०, हिंगोली-३६, अकोला-३०, गडचिरोली-७, चंद्रपूर-६, भंडारा-४ याप्रमाणे फलोत्पादनासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.-------------------------------------पंढरपूरच्या ११२५ शेतकऱ्यांची मागणी४जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केल्याने सोडतीतून नशीब आजमावे लागत आहे. पंढरपूर तालुक्यातून ११२५, करमाळा-८५९, माळशिरस-८१०, माढा-५३३, मोहोळ-४६२, दक्षिण सोलापूर-३७७, सांगोला-३७५, बार्शी-३५१, मंगळवेढा-३३८, उत्तर सोलापूर-१९७, अक्कलकोट-१८२़-------------------------------शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण झाल्याने सोलापूर जिल्ह्यातून अर्जांची संख्या अधिक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सोडत काढण्यात आली आहे. जिल्ह्याला ९ कोटी ३५ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.- रफिक नाईकवाडी, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी