शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘भाटघर, नीरा-देवधर, वीर’च्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST

गेल्या काही दिवसांपासून नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. ...

गेल्या काही दिवसांपासून नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. वीर धरणात २१ जुलै रोजी ४३.७० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतीला संजीवनी मिळणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नीरा उजवा कालवा, नदीपात्राच्या कडेला पाणीसाठ्यात पाणी जमा होत असून पाणीपातळीत वाढ होणार आहे.

चालू हंगामातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, फळपिकांना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हजारो एकर शेतीला फायदा होणार आहे. या नदीवर बांधलेले बंधारे पाणी टिकून राहण्यास मदत होणार आहे. नीरा खोऱ्यातील धरणे भरत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला, सातारा जिल्ह्यातील फलटण व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

भाटघर पाणीसाठा

पाणी पातळी ६२३.२८ मी.

एकूण साठा ६२०.८५ द.ल.घ.मी.

उपयुक्त साठा ६०९.९४ द.ल.घ.मी.

टक्केवारी ३०.५६ टक्के

गतवर्षी टक्केवारी ३६.८७ टक्के

उपयुक्त साठा २३.५० टीएमसी.

वीर धरण पाणीसाठा

पाणी पातळी ५७९.८५ मी.

एकूण साठा ५७१.६२ द.ल.घ.मी.

उपयुक्त साठा ५७३.८८ द.ल.घ.मी.

टक्केवारी ४३.७० टक्के

गतवर्षी टक्केवारी ३८.८८ टक्के

उपयुक्त साठा ९.४१ टीएमसी

निरा देवधर पाणीसाठा

पाणी पातळी ६६७.१० मी.

एकूण साठा ६६२.१० द.ल.घ.मी.

उपयुक्त साठा ६५०.३० द.ल.घ.मी.

टक्केवारी ३९.७१ टक्के

गतवर्षी टक्केवारी २२.५७ टक्के

उपयुक्त साठा ११.७३ टीएमसी