शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

पालकमंत्र्यांना पालकत्वाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST

- सुभाष देशमुख, आमदार, दक्षिण सोलापूर निर्णय दुर्दैवी पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. नेहमीच उजनीच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ...

-

सुभाष देशमुख,

आमदार, दक्षिण सोलापूर

निर्णय दुर्दैवी

पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. नेहमीच उजनीच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याला आता कुठे उजनीचे पाणी मिळण्याची आशा वाटत होती. सीना नदीला अजूनही पाणी सोडले जात नाही. आम्ही त्यासाठी अधिकाऱ्यांशी सातत्याने संघर्ष करीत आहोत. पालकमंत्र्यांनी आमचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आमच्या भावना तीव्र आहेत. योग्य मार्गाने आम्ही या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवू.

- बाळासाहेब शेळके,

माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी

पक्षाकडे आमची भूमिका मांडू

दक्षिण सोलापूर तालुक्याला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळते. पालकमंत्र्यांनी पाणी पळवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची मूक संमती असावी. त्यांनी या प्रश्नावर आपली स्पष्ट भूमिका घ्यावी. आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या निर्णयाला विरोध करू. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आमच्या व्यथा मांडू. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला शेतकऱ्यांमधून वाचा फोडण्याचा प्रयत्न करावा लागेल.

- सुरेश हसापुरे,

जिल्हा कार्याध्यक्ष, काँग्रेस कमिटी

असं किती दिवस चालणार?

दक्षिण सोलापूर तालुक्यावर सतत सरकारची अवकृपा असते. जिल्हा उजनीच्या पाण्याने हिरवा गार झाला असताना आमचा तालुका आजही पाण्यासाठी आसुसलेले आहे. आता सरकारनेच असा निर्णय घेतला तर आम्ही दाद कुणाकडे मागायची. पालकमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या दृष्टीने योग्य असेलही, परंतु आमच्या तालुक्यावर कायमस्वरूपी अन्यायकारक ठरेल. त्याला सर्वांनी विरोध केला पाहिजे.

- राजशेखर शिवदारे,

अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ सूत मिल वळसंग