शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

तऱ़़...साखरेच्या दरालाही हमी भाव द्या, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मांडली भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 11:17 IST

शेतकरी साखर कारखान्यांचे वैरी नाहीत,   शेतकरी संघटनांची मागणी चुकीची नाही; मात्र साखरेचा दरही निश्चित केला पाहिजे तरच ऊस दराचा प्रश्न मार्गी लागेल व शेतकºयांचा फायदा होईल, असे मत साखर कारखानदार माजी आ. राजन पाटील, दिलीप माने व उमेश परिचारक यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देकर्नाटक सरकारचे अनुकरण करावेशासनानेही एफ.आर.पी. पेक्षा अधिकची रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करावीदरासाठी दरवर्षीच आंदोलन करावे लागणे बरोबर नाही

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : शेतकरी साखर कारखान्यांचे वैरी नाहीत,   शेतकरी संघटनांची मागणी चुकीची नाही; मात्र साखरेचा दरही निश्चित केला पाहिजे तरच ऊस दराचा प्रश्न मार्गी लागेल व शेतकºयांचा फायदा होईल, असे मत साखर कारखानदार माजी आ. राजन पाटील, दिलीप माने व उमेश परिचारक यांनी व्यक्त केले आहे.सध्या उसाची पहिली उचल किती देणार?, हा प्रश्न उपस्थित करुन शेतकरी संघटना आंदोलनाची भाषा करीत आहे. साखर कारखानदारांनी शेतकºयांचा चार पैसे फायदा होईस असा उसाला दर देण्यासाठी साखरेचा दरही निश्चित असला पाहिजे असे साखर कारखानदारांचे मत आहे. मागील वर्षी साखरेचा जो दर होता तो याहीवर्षी मिळेल असे सांगता येत नाही. यावर्षी साखरेचे उत्पादन मागील वर्षीच्या दीड पट होईल, त्यामुळे साखरेचा दर कमी होणार नाही, याची खात्री कोण देणार? असे कारखानदारांचे म्हणणे आहे. आम्ही एफ.आर.पी. तर देणारच आहोत, त्यासाठी बांधील असल्याचे लोकनेते शुगरचे संस्थापक माजी आ. राजन पाटील, सिद्धनाथचे अध्यक्ष माजी आ. दिलीप माने व युटोपियनचे अध्यक्ष उमेश परिचारक म्हणाले.-------------------संघटनांनी शासनाशी भांडावेजसे ऊसदरासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कारखान्याच्या यंत्रणेशी भांडतात तसे साखर दरासाठी शासनाशीही भांडावे तरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. अधिक दर मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकºयांची असणे चुकीचे नाही परंतु दरासाठी दरवर्षीच आंदोलन करावे लागणे बरोबर नाही, अशी भूमिका कारखानदारांनी मांडली. --------------------कर्नाटक सरकारचे अनुकरण करावेमागील वर्षी ऊस दर कमी झाला त्यावेळी कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने प्रतिटन २०० रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले होते. अशाच पद्धतीने महाराष्टÑ शासनानेही एफ.आर.पी. पेक्षा अधिकची रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी माजी. आ. राजन पाटील व दिलीप माने यांनी केली.-------------------साखर उताराच कमी दाखवून काही कारखानदार शेतकºयांची लूट करीत आहेत. याशिवाय वजनकाटेही संशयास्पद आहेत. उत्पादीत साखरेला खाण्यासाठी व उद्योगासाठीचे दर वेगवेगळे ठेवले तर शेतकºयांना अधिक दर देता येईल. - प्रभाकर देशमुख,जनहित शेतकरी संघटना