शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची वरदायिनी ‘उजनी’ने गाठला तळ

By admin | Updated: July 3, 2014 01:29 IST

पातळी मायनस : २० टक्के

करमाळा : लांबत चाललेल्या पावसामुळे उजनीच्या पाण्याने तळ गाठला असून, उजनी धरणाची पाणी पातळी आज मायनस २० टक्के इतकी खालावली आहे. यामुळे पिण्याच्या पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत.गत दोन वर्षांत कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. उजनी धरणाचा पाणीसाठाही निच्चांकी वजा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला होता. मागील वर्षी मात्र पुणे जिल्हा व भीमा खोऱ्यात झालेल्या पावसाच्या जोरावर उजनी धरण साठ्यात १२३ टीएमसी म्हणजे ११३ टक्के एवढा प्रचंड पाणीसाठा झाला होता. आज अखेर उजनी धरणातील पाणीसाठा वजा १०.२५ घनफूट म्हणजे २०.१८ टक्के आहे. धरणातील पाणीपातळी खालावली असल्याने उजनी धरण परिसरातील पिके पाण्याअभावी करपून सुकू लागली आहेत. पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाईप वाढवून विद्युत मोटारी इतत्र हलवाव्या लागत आहेत तर पाणी पुरवठ्यासाठी जॅकवेलच्या चाऱ्या खोल कराव्या लागत आहेत. उजनी धरणातून करमाळा, बार्शी, कुर्डूवाडी, सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर या शहराच्या पाणीपुरवठा योजना असून, या योजनेचे जॅकवेल हळूहळू उघडे पडू लागले आहेत. ---------------पाणीसाठा वजा १०.२५ घ. फू. म्हणजे २०.१८ टक्केगतवर्षी पाणीसाठा ११३ टक्के म्हणजे १२३ टीएमसीपाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उघडे पडू लागले.