शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

शासनाने सोलापूरला उजनी धरणाचे बारमाही पाणी दिलेच पाहिजे : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:22 IST

भीमानगर : उजनी धरणाची निर्मिती ४५ वर्षांपूर्वी झाली. महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी उजनीचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ...

भीमानगर : उजनी धरणाची निर्मिती ४५ वर्षांपूर्वी झाली. महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी उजनीचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्याची तरतूद केली होती. त्या धोरणाला मंत्रिमहोदयाकडून छेद देण्यात येतो. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जाहीरपणे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला होता. तो अद्याप पाळला नाही त्यामुळे आंदोलन अद्याप सुरूच आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दात जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी जनहितचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिनबापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांतीचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, विठ्ठल आबा मस्के, सचिन पराडे-पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रंशात महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासो गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, गणेश उजगिरे, सिद्धार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक, अकोले बु.चे सरपंच पवार, सतीश सुर्वे, तुषार पाटील, चंद्रकांत थोरात यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

.