शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
7
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
8
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' मुंबई IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
9
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
10
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
11
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
12
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
13
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
14
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
15
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
16
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
17
रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू!
18
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
19
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...

शासनाने शेतकऱयांची फसवणूक केली : धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST

शेतीपंप व घरगुती खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी येथील जळोली चौक (करकंब) येथे शेतकऱ्यांनी केलेल्या रास्तारोको आंदोलन ...

शेतीपंप व घरगुती खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी येथील जळोली चौक (करकंब) येथे शेतकऱ्यांनी केलेल्या रास्तारोको आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब देशमुख, रयत क्रांतीचे दीपक भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे, अजय जाधव, शशिकांत पाटील, नंदू व्यवहारे आदी उपस्थित होते.

कोरोनाचे पाहिले संकट टळले नाही, तोपर्यंत दुसरे संकट आले आहे. शेती पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. शिवाय कालव्याला पाणी आले असताना वीजबिल भरण्याचा घाट घालून वीजजोडणी कट केली जात आहे. ही बाब गंभीर असून आम्ही आता गप्प बसणार नसल्याचा इशारा धोत्रे यांनी यावेळी दिला.

यावेळी विजवीतरणचे कनिष्ठ अभियंता माने यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सपोनि प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावला होता.