शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; एफआरपी केली २९०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल नव्याने एफआरपी जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० टक्के साखर उताऱ्यावर एफआरपी २ ...

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल नव्याने एफआरपी जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० टक्के साखर उताऱ्यावर एफआरपी २ हजार ९०० रुपये प्रति टन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच साखर उताऱ्यावर ९.५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्याला २ हजार ७५० रुपये प्रति टन मिळतील.

यापूर्वी उसाची एफआरपी २ हजार ८५० रुपये प्रति टन होती. या वेळी ५० रुपये प्रति टन वाढ झाली आहे. केंद्र सरकार दरवर्षी उसाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी एफआरपी जाहीर करते. ऊस उत्पादकांना ही किमान किंमत कारखानदारांना द्यावी लागते. ऊस उत्पादकांना आतापर्यंत ८६ हजार कोटी रुपये दिले आहेत.

सन २०२१-२१ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ९१ हजार कोटी रुपये दिले जाणार होते, त्यापैकी ८६ हजार कोटी रुपये दिले गेले आहेत. केंद्र सरकारच्या योजनांमुळे आता ऊस उत्पादकांना पूर्वीप्रमाणे वर्षानुवर्षे त्यांच्या देयकासाठी संघर्ष करावा लागत नाही. आजच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चावर ८७ टक्के परतावा मिळेल.

........

चौकट

एफआरपी वाढल्याने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. परंतु एफआरपीबरोबर साखरेची एमएसपी वाढली पाहिजे. मागील दोन वर्षे झाले एमएसपी वाढलेली नाही. त्यामुळे वाढलेल्या एफआरपी देणे कारखानदारांना अडचणीचे ठरणार आहेत.

- डॉ. यशवंत कुलकर्णी, पांडुरंग कारखाना, श्रीपूर