शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

लसीचा कोटा वाढविण्यास प्राधान्य द्या : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:22 IST

जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभाग योग्य व उत्तम प्रकारे काम करत आहे. परंतु ...

जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभाग योग्य व उत्तम प्रकारे काम करत आहे. परंतु नोंदणी झालेले ग्रामस्थ, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात होणारा लसीचा पुरवठा आणि मागणीमध्ये मोठी तफावत आहे. यामुळे अनेक नागरिकांना लस न मिळाल्याने माघारी परतावे लागत आहे. ज्या केंद्रावर लस उपलब्ध आहे त्या केंद्रावर गाव व परिसरातील नागरिक लसीकरणासाठी सकाळी ७ वाजल्यापासून रांगेत उभा राहत आहेत. परंतु अपुऱ्या लसीच्या पुरवठ्यामुळे नागरिकांना घर ते रुग्णालय वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करून पंढरपूर तालुक्यामधील महसुलीदृष्ट्या मोठी गावे असणाऱ्या, ज्या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे, अशा गावांत आठवड्यातून दोन दिवस लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी ॲड. गणेश पाटील यांनी केली आहे.