शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

बार्शी तहसीलसमोर चार तास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST

तानाजी ठोंबरे व शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी ॲड. आरगडे, दीपक आंधळकर, ...

तानाजी ठोंबरे व शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी ॲड. आरगडे, दीपक आंधळकर, लक्ष्मण घाडगे, प्रा. काॅ. एस. एस. जाधव, प्रा. डाॅ. अशोक कदम, जुगलकिशोर तिवारी, शलाका पाटील, प्रवीण मस्तुद, शौकत शेख, अनिरुद्ध नखाते, तानाजी जगदाळे, विवेक गजशिव, तानाजी बोकेफोडे, पवन आहिरे, शाफीन शेख, जीमल खान, वसिम पठाण, अविराज चव्हाण, भारत पवार, भारत भोसले, शंकर वाघमारे उपस्थित होते.

तानाजी ठोंबरे म्हणाले, भाजपने संमत केलेले तीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असतानाही भाजप ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे कसे आहे हे समजून सांगत आहे. भाजपच्या दानवेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समिती जीवनावश्यक वस्तू यांचा बाजार मांडून ते भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचा घाट सरकारने घातला आहे. हा कट आम्ही शेतकरी कामगारांच्या लढ्याने उद्‌ध्वस्त करू.

या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, शिवसेना, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आयटक डाॅ. जगदाळेमामा हाॅस्पिटल श्रमिक संघ, आयटक बांधकाम कामगार संघटना, ऑल इंडिया स्टुडंट्‌स फेडरेशन, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी लिगल सेल, आयटक ग्रामपंचायत कर्मचारी संघटना,आदिवासी संघटना, राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रालय, भीम टायगर संघटना, प्रहार संघटना, छावा संघटना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

तहसीलदार प्रदीप शेलार यांना निवेदन देण्यात आले.

फोटो

१४बार्शी आंदोलन

ओळी

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बार्शी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करताना आंदोलक.