शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

स्वामी समर्थ अन्नछत्रतर्फे लाॅकडाऊनमध्ये अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:23 IST

चपळगाव : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने अन्नदान सेवा व जयहिंद फूड यांच्या सहकार्याने अक्कलकोट शहर व परिसरातील निराधार ...

चपळगाव : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने अन्नदान सेवा व जयहिंद फूड यांच्या सहकार्याने अक्कलकोट शहर व परिसरातील निराधार व अत्यंत गरजू लोकांना एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला. रविवारी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ झाला.

यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण घाटगे, शहाजी यादव, जयहिंद फूडचे अंकुश चौगुले, अशोक जाधव, योगेश पवार, आतिष पवार, हिरा बंदपट्टे, मुदई तांबोळी, आकाश चौगुले, महेश लिंबोळे, सोनू कांबळे, शिवा चौगुले, फहिम पिरजादे, वैभव मोरे, राहुल शिंदे, महांतेश स्वामी, गोविंद शिंदे, चंद्रकांत हिबारे, विकी पवार, सागर पवार, मलंग मकानदार, मल्लिकार्जुन गवळी, राजू झंपले, संभाजीराव पवार, अक्षय पवार, पप्पू वाकडे उपस्थित होते.

----

फोटो : २० चपळगाव

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे अन्नदान करताना अभय खोबरे, सचिव शामराव मोरे