शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

भरीकवटे उपकेंद्राचा पाच हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:22 IST

या उपकेंद्रास किरनळ्ळी, खैराट, गोगांव, वागदरी, घोळसगांव या सहा गावांना शिरवळ येथील ३३/११ के. व्ही. उपकेंद्रमधून विद्युतपुरवठा होत आहे. ...

या उपकेंद्रास किरनळ्ळी, खैराट, गोगांव, वागदरी, घोळसगांव या सहा गावांना शिरवळ येथील ३३/११ के. व्ही. उपकेंद्रमधून विद्युतपुरवठा होत आहे. या उपकेंद्रावर कृषी व इतर ग्राहकांची संख्या वाढल्याने सुरळीत वीजपुरवठा होत नव्हता. तांत्रिक अडचणीमुळे विद्युतपुरवठा कमी दाबाने होणे, ओव्हर लोड लाईन ट्रिप होणे. त्यामुळे शेतीवरील विद्युतपंप व डी.पी. (रोहित्र) वारंवार जळत होते. या सहा गावांतील शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन ते चार दिवसच विद्युतपुरवठा होत होता. भुरीकवठे येथे उपकेंद्र सुरु झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल व शेतीवरील मोटारी व ट्रान्स्फार्मर जळण्याचे प्रमाण कमी होईल.

गेल्या ६ वर्षापासून शेतकऱ्यांना खूपच त्रास होत होता. मुबलक पाणी असूनही वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकाला पाणी पुरेशे देता येत नव्हते. यामुळे आर्थिक नुकसान होत होते. या भागातील सर्व शेतकरी व सरपंच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे नवीन उपकेंद्रासाठी मागणी करीत होते. त्याची दखल घेत शेतकऱ्यांची गैरसोयी टाळण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासमोर हा प्रश्न मांडले. त्यानंतर सतत पाठपुरावा केला. त्यामुळे विद्युत उपकेंद्रास मंजुरीचे आदेश प्राप्त झाले. लवकरच कामास सुरुवात होणार होईल. याकामी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकार्य लाभल्याचे आ. कल्याणशेट्टी यांनी सांगितले.