शहरं
Join us  
Trending Stories
1
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
2
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
3
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
4
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
5
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
6
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
7
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
8
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
9
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
10
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
11
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
12
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
13
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
14
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
15
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
16
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
17
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
19
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
20
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिले ‘रेशीम पार्क’ तीन वर्षांनंतरही लटकलेलेच, जागेचे शुक्लकाष्ट संपेना

By admin | Updated: June 23, 2017 16:03 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने मंजूर केलेल्या राज्यातील पहिल्या‘रेशीम पार्क’च्या उभारणीचा प्रश्न तीन वर्षांत मार्गी लागू शकला नाही. अगोदर बीबीदारफळ येथील जमिनीला ‘माळढोक’ची अडचण सांगितली जात होती आता हिरजच्या जागेचे प्रकरण न्यायालयात आहे.राज्यात वरचेवर तुतीच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. अगोदर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची असलेली तुतीची शेती आता राज्यभरात व्यापली आहे. वरचेवर तुतीचे क्षेत्र वाढत असल्यानेच तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने राज्यातील पहिले ‘रेशीम पार्क’सोलापूर जिल्ह्यात मंजूर केले होते. रेशीम पार्कच्या मंजुरी आदेशातच उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ ग्रामपंचायतीच्या नावावरील गायरान जमीन ताब्यात घेण्याबाबत म्हटले होते. शासन आदेशानंतर बीबीदारफळ ग्रामपंचायतीच्या नावावरील ५७६ गट नंबरमधील ५१.१९ हेक्टरपैकी २५ हेक्टर जमीन संचालक रेशीम उद्योग संचालनालय नागपूर यांच्या नावे करण्यात आली. उर्वरित २६ हेक्टर १९ आर जमीन ही आजही बीबीदारफळ ग्रामपंचायतीच्या नावे आहे. ‘रेशीम पार्क’उभारणीसाठी ही जमीन रेशीम उद्योग संचालनालयाच्या नावे करण्यात आली खरी ; मात्र स्वतंत्र उतारा तयार करताना ‘माळढोक’ पक्षी अभयारण्याचा अडथळा आला. सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील खासगी क्षेत्र माळढोकमधून वगळण्यात आले; मात्र हे क्षेत्र वगळण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. त्यानंतर बीबीदारफळ ऐवजी दुसऱ्या जागेचा शोध सुरु झाला. जिल्हा रेशीम विकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जमीन उपलब्ध करण्यासाठी पत्र दिले. त्यानुसार हिरज येथील गट नंबर ४२३ मधील चार हेक्टर जमीन देण्यात आली. ग्रामपंचायतीची गावठाण जमीन असल्याने ठरावाद्वारे ‘रेशीम पार्क’साठी देण्यात आली; मात्र याचा वाद आता न्यायालयात सुरू आहे.--------------------------थकबाकीत करमाळ्याची आघाडी.........च्थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये करमाळ्याची आघाडी असून, १३ हजार २८६ शेतकऱ्यांकडे १०५ कोटी ४७ लाख तर दक्षिण सोलापूर तालुक्यात ५४२९ शेतकऱ्यांकडे ९३ कोटी ६२ लाख इतकी थकबाकी आहे, मंगळवेढा तालुक्यात ७२३८ शेतकऱ्यांकडे ८७ कोटी ४२ लाख, बार्शीच्या १४ हजार ५३२ शेतकऱ्यांकडे ८२ कोटी ६२ लाख, माढ्याच्या ७६४२ शेतकऱ्यांकडे ८१ कोटी ६० लाख, अक्कलकोटच्या ८६३४ शेतकऱ्यांकडे ७९ कोटी ४२ लाख, पंढरपूरच्या ४९०५ शेतकऱ्यांकडे ४१ कोटी ९६ लाख. अन्य चार तालुक्याची थकबाकी यापेक्षा कमी आहे.