शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अखेर रेल्वे बोगद्यातील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST

मोडनिंब येथील रेल्वे खात्याने मोडनिंब व परिसरातील वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी रेल्वे रुळाखालून बोगदा तयार केला, मात्र या बोगद्याचे काम ...

मोडनिंब येथील रेल्वे खात्याने मोडनिंब व परिसरातील वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी रेल्वे रुळाखालून बोगदा तयार केला, मात्र या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे डांबरीकरण केले नव्हते. त्यामुळे त्या येथून ये -जा करणारे चारचाकी दुचाकी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी लेखी पत्राद्वारे प्रकल्प संचालकांशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून या बोगद्यातील रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी केली होती. हा बोगदा रेल्वेने केल्यामुळे तो डांबरीकरण करण्यास राष्ट्रीय महामार्ग तयार नव्हते. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यातून मोडनिंबसह शेटफळ बावी, पडसाळी, रोपळे, उपळाई, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, खंडाळी, पापरी या भागातील शेतकरी व अन्य वाहनधारकांना मोडनिंबमध्ये आवश्यक असणाऱ्या शेतकरी व अन्य खरेदीसाठी यावे लागत होते. सध्या या रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाल्यामुळे मोडनिंब परिसरातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. सध्या या बोगद्यामध्ये विजेची सोय नसल्यामुळे वाटसरुंना अंधारातून ये-जा करावे लागत आहे. तरी त्याचीही सोय करावी अशीही मागणी मनसेने केली आहे.

फोटो

२४मोडनिंब०१

ओळी

मोडनिंब येथील रेल्वे बोगद्याखालील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे.