शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पन्नास वर्षे लोटले, धरण गाळात रुतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:20 IST

यावेळी उजनी धरणाचा विकास व यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना वर्षभर मुबलक पाणी कसे उपलब्ध होईल या विषयासह ...

यावेळी उजनी धरणाचा विकास व यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना वर्षभर मुबलक पाणी कसे उपलब्ध होईल या विषयासह अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

उजनी धरण परिसर शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष राम जगदाळे, सचिव डॉ. कैलास गोरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

१९७१ साली निर्माण झालेल्या या धरणामध्ये सध्या ११७ टीएमसी पाणी साठा साठत आहे; परंतु पन्नास वर्षांत या धरणामधील गाळ न काढल्यामुळे २५ टक्क्यांहून अधिक गाळ साठलेला आहे. यामुळे धरणातील प्रत्यक्ष पाणी साठा मर्यादेपेक्षा खूपच कमी आहे. यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागताे आहे. उजनीमधून हाेणारे पाणी वाटप याेग्य प्रमाणात हाेत नाही.

यावेळी संस्थेचे सदस्य इंदापूर खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अशोक चोरमले, जिल्हा परिषद संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारत शिंदे प्रदीप जगदाळे, धुळाभाऊ कोकरे, डॉ. राहुल पाटील, सरपंच विलास पाटील, देवेंद्र खडसे, अशिष गाेयल, महेश इंगळे, विनायक पाटील, नितीन नकाते, मनाेज शहा, रवी कांबळे आदी मान्यवर उपस्थित हाेते.

कोट्यवधीची वाळू उपलब्ध

उजनी धरण क्षेत्रामध्ये पर्यटन क्षेत्राचा विकासासाठीही चर्चा करण्यात आली. याआधी झालेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार उजनी धरणामध्ये ५० हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त किमतीची वाळू उपलब्ध होऊ शकते. यामुळे शासनाला मोठा महसूल मिळू शकताे. याप्रश्नी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला.

२७भीमानगर-उजनी मीटिंग

उजनी धरण परिसर शेतकरी बचाव समितीच्या स्थापनेप्रसंगी राम जगदाळे डाॅ. कैलास गाेरे, भारत शिंदे, प्रदीप जगदाळे, धुळाभाऊ काेकरे, संजू वाडे, अशाेक चाेरमले, विलास पाटील आदी.