शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास वर्षे लोटले, धरण गाळात रुतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:20 IST

यावेळी उजनी धरणाचा विकास व यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना वर्षभर मुबलक पाणी कसे उपलब्ध होईल या विषयासह ...

यावेळी उजनी धरणाचा विकास व यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना वर्षभर मुबलक पाणी कसे उपलब्ध होईल या विषयासह अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

उजनी धरण परिसर शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष राम जगदाळे, सचिव डॉ. कैलास गोरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

१९७१ साली निर्माण झालेल्या या धरणामध्ये सध्या ११७ टीएमसी पाणी साठा साठत आहे; परंतु पन्नास वर्षांत या धरणामधील गाळ न काढल्यामुळे २५ टक्क्यांहून अधिक गाळ साठलेला आहे. यामुळे धरणातील प्रत्यक्ष पाणी साठा मर्यादेपेक्षा खूपच कमी आहे. यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागताे आहे. उजनीमधून हाेणारे पाणी वाटप याेग्य प्रमाणात हाेत नाही.

यावेळी संस्थेचे सदस्य इंदापूर खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अशोक चोरमले, जिल्हा परिषद संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारत शिंदे प्रदीप जगदाळे, धुळाभाऊ कोकरे, डॉ. राहुल पाटील, सरपंच विलास पाटील, देवेंद्र खडसे, अशिष गाेयल, महेश इंगळे, विनायक पाटील, नितीन नकाते, मनाेज शहा, रवी कांबळे आदी मान्यवर उपस्थित हाेते.

कोट्यवधीची वाळू उपलब्ध

उजनी धरण क्षेत्रामध्ये पर्यटन क्षेत्राचा विकासासाठीही चर्चा करण्यात आली. याआधी झालेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार उजनी धरणामध्ये ५० हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त किमतीची वाळू उपलब्ध होऊ शकते. यामुळे शासनाला मोठा महसूल मिळू शकताे. याप्रश्नी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला.

२७भीमानगर-उजनी मीटिंग

उजनी धरण परिसर शेतकरी बचाव समितीच्या स्थापनेप्रसंगी राम जगदाळे डाॅ. कैलास गाेरे, भारत शिंदे, प्रदीप जगदाळे, धुळाभाऊ काेकरे, संजू वाडे, अशाेक चाेरमले, विलास पाटील आदी.