शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीवर बदलत्या हवामानाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

अनेक वर्ष रब्बी हंगामाचा अभ्यास करता यावर्षी पाण्याची उपलब्धता भरपूर असल्यामुळे चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ...

अनेक वर्ष रब्बी हंगामाचा अभ्यास करता यावर्षी पाण्याची उपलब्धता भरपूर असल्यामुळे चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान, थंड हवा, उष्णता असा हवामानातील बदल अचानकपणे जाणवत आहे. यामुळे सर्वच पिकांसाठी धोका होऊ शकतो. यामुळे तांबेरा, करपा, बोरी या प्रमुख रोगांना पोषकता निर्माण होत आहे. याचा दूरगामी परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर दिसणार आहे. तर फळबागेत द्राक्ष, डाळिंब, केळी याही पिकांना या बदलत्या हवामानाचा फटका बसणार आहे, एकूणच रब्बी हंगामावर हवामानाची तलवार कायम टांगती दिसत आहे.

रब्बी हंगामातील पिके

ज्वारी ३ हजार २०१ हेक्टर, मका ३ हजार २९८ हेक्टर, गहू १ हजार ३७५ हेक्टर, इतर तृणधान्य २० हेक्टर, हरभरा ३७६ हेक्टर, कडधान्य ३ हेक्टर असे एकूण ८ हजार २७३ हेक्टरवर रब्बी हंगामातील कडधान्य व तृणधान्याची लागवड झालेली आहे.

कोट ::::::::::::::::::::::

कृषी क्षेत्राला अलीकडील काळात वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत. सध्या बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आवश्यक त्या फवारण्या वेळच्या वेळी करणे आवश्यक आहे. याशिवाय हवामान बदला संदर्भातील काही गोष्टींबाबत कृषी विभागाचा सल्ला शेतकऱ्यांनी घ्यावा.

- गजानन ननावरे

तालुका कृषी अधिकारी, माळशिरस

फोटो ::::::::::::::::::

रब्बी हंगामातील गहू पिकांवर बुरशीनाशक औषधांची फवारणी करताना भांबुर्डी येथील शेतकरी.