शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रब्बीवर बदलत्या हवामानाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

अनेक वर्ष रब्बी हंगामाचा अभ्यास करता यावर्षी पाण्याची उपलब्धता भरपूर असल्यामुळे चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ...

अनेक वर्ष रब्बी हंगामाचा अभ्यास करता यावर्षी पाण्याची उपलब्धता भरपूर असल्यामुळे चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान, थंड हवा, उष्णता असा हवामानातील बदल अचानकपणे जाणवत आहे. यामुळे सर्वच पिकांसाठी धोका होऊ शकतो. यामुळे तांबेरा, करपा, बोरी या प्रमुख रोगांना पोषकता निर्माण होत आहे. याचा दूरगामी परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर दिसणार आहे. तर फळबागेत द्राक्ष, डाळिंब, केळी याही पिकांना या बदलत्या हवामानाचा फटका बसणार आहे, एकूणच रब्बी हंगामावर हवामानाची तलवार कायम टांगती दिसत आहे.

रब्बी हंगामातील पिके

ज्वारी ३ हजार २०१ हेक्टर, मका ३ हजार २९८ हेक्टर, गहू १ हजार ३७५ हेक्टर, इतर तृणधान्य २० हेक्टर, हरभरा ३७६ हेक्टर, कडधान्य ३ हेक्टर असे एकूण ८ हजार २७३ हेक्टरवर रब्बी हंगामातील कडधान्य व तृणधान्याची लागवड झालेली आहे.

कोट ::::::::::::::::::::::

कृषी क्षेत्राला अलीकडील काळात वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत. सध्या बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आवश्यक त्या फवारण्या वेळच्या वेळी करणे आवश्यक आहे. याशिवाय हवामान बदला संदर्भातील काही गोष्टींबाबत कृषी विभागाचा सल्ला शेतकऱ्यांनी घ्यावा.

- गजानन ननावरे

तालुका कृषी अधिकारी, माळशिरस

फोटो ::::::::::::::::::

रब्बी हंगामातील गहू पिकांवर बुरशीनाशक औषधांची फवारणी करताना भांबुर्डी येथील शेतकरी.