शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

रब्बीवर बदलत्या हवामानाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

अनेक वर्ष रब्बी हंगामाचा अभ्यास करता यावर्षी पाण्याची उपलब्धता भरपूर असल्यामुळे चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ...

अनेक वर्ष रब्बी हंगामाचा अभ्यास करता यावर्षी पाण्याची उपलब्धता भरपूर असल्यामुळे चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान, थंड हवा, उष्णता असा हवामानातील बदल अचानकपणे जाणवत आहे. यामुळे सर्वच पिकांसाठी धोका होऊ शकतो. यामुळे तांबेरा, करपा, बोरी या प्रमुख रोगांना पोषकता निर्माण होत आहे. याचा दूरगामी परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर दिसणार आहे. तर फळबागेत द्राक्ष, डाळिंब, केळी याही पिकांना या बदलत्या हवामानाचा फटका बसणार आहे, एकूणच रब्बी हंगामावर हवामानाची तलवार कायम टांगती दिसत आहे.

रब्बी हंगामातील पिके

ज्वारी ३ हजार २०१ हेक्टर, मका ३ हजार २९८ हेक्टर, गहू १ हजार ३७५ हेक्टर, इतर तृणधान्य २० हेक्टर, हरभरा ३७६ हेक्टर, कडधान्य ३ हेक्टर असे एकूण ८ हजार २७३ हेक्टरवर रब्बी हंगामातील कडधान्य व तृणधान्याची लागवड झालेली आहे.

कोट ::::::::::::::::::::::

कृषी क्षेत्राला अलीकडील काळात वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत. सध्या बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आवश्यक त्या फवारण्या वेळच्या वेळी करणे आवश्यक आहे. याशिवाय हवामान बदला संदर्भातील काही गोष्टींबाबत कृषी विभागाचा सल्ला शेतकऱ्यांनी घ्यावा.

- गजानन ननावरे

तालुका कृषी अधिकारी, माळशिरस

फोटो ::::::::::::::::::

रब्बी हंगामातील गहू पिकांवर बुरशीनाशक औषधांची फवारणी करताना भांबुर्डी येथील शेतकरी.