शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST

सरत्या वर्षात पावसाचे प्रमाण चांगले झाले असले तरी अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक अपत्तीने हिरावून घेतला. ...

सरत्या वर्षात पावसाचे प्रमाण चांगले झाले असले तरी अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक अपत्तीने हिरावून घेतला. खरीप हंगामात अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यास आर्थिक नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने रब्बीची पेरणी केली. सध्या पिकेदेखील जोमात आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून थंडी पूर्णतः गायब झाल्याने गहू, हरभरा पिके धोक्यात येत आहे. गारठ्याचे प्रमाण कमी झाल्याने गहू पिकावर तांबेरा तर हरभाऱ्याला अळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

ज्वारीचे शिवार फुलले

ज्वारीच्या हिरव्यागार पिकाने शिवार फुलून गेले आहे, परंतु गेल्या दोन तीन दिवसांपासून हवामानातील अचानक झालेला बदल पाहता अवकाळी होऊन ज्वारीचा फुलोरा धुवून जातो की काय? अशी धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या रब्बीच्या पिकांबरोबर फळबागांचे नुकसान होणार की काय? अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.