शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

ग्राहक विक्री योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत चालू केलेल्या पिकेल ते विकेल या योजनेअंतर्गत थेट शेतकरी ते ग्राहक या विक्री योजनेच्या शुभारंभप्रसंगी ...

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत चालू केलेल्या पिकेल ते विकेल या योजनेअंतर्गत थेट शेतकरी ते ग्राहक या विक्री योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील, बाळासाहेब लांडे, सुभाष माळी, राजेंद्र लांडे, विष्णूपंत जाधव, मंडळ कृषी अधिकारी अतुल ढवळे, कृषी पर्यवेक्षक एस. डी. पवार, कृषी सहाय्यक एस. एम. साठे, सुखदेव अडसूळ, डी. एम. शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमास शेतकऱ्यांऐवजी भाजीपाला विक्रेते

रवींद्र माने यांचा दौरा अचानक ठरल्याने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली अन् त्यांनी मुख्य बाजारतळ सोडून चौकात कार्यक्रम घेतला. शेतकऱ्यांच्या जागी चक्क भाजीपाला व्यापार करणारे लोक आणून बसविले होते. दरम्यान, रवींद्र माने यांनीही आचारसंहितेचे कारण पुढे करीत याठिकाणी ना फित कापून उद्घाटन केले ना श्रीफळ वाढविला. फक्त फोटोसेशन झाले व कार्यक्रमही संपला अन् बाजारही संपला.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने पिकेल ते विकेल ही शेतकऱ्यांना दिलासा व लाभदायक योजना सुरू केली आहे. मात्र, त्याचा परिणाम कारक प्रचार व प्रसार होत नसल्याने गरजू शेतकरी यापासून वंचित राहत आहेत. मोहोळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने मंगळवारी आठवडा बाजाराचे औचित्य साधत आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांच्या दौऱ्याचे निमित्त साधून थेट शेतकरी ते ग्राहक या योजनेचा शुभारंभ आयोजित केला होता. ऐनवेळी ठरलेल्या या कार्यक्रमासाठी मग कृषी कर्मचाऱ्यांनी मग चक्क भाजीपाला व्यापारीच शेतकरी म्हणून आणून बसविले.

कोट ::::::::

कृषी सहाय्यक यांच्याकडून अशी चूक झाली असली तरी आम्ही यात सुधारणा करून योग्य लाभार्थी शेतकरी आहेत का याची खात्री करूनच यासाठी देण्यात येणारी छत्री व अन्य सहकार्य केले जाईल. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पिकविलेला भाजीपाला व फळफळावळ आदी माल व्यापाऱ्यांकडे न देता या योजनेतून थेट ग्राहकाला विक्री करावा.

- एस. डी. पवार,

पर्यवेक्षक

फोटो२४ कुरुल०१