शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शेतकरी संघटनेचे अक्कलकोट येथे दुध, कांदा फेकून रास्ता रोको आंदोलन, शेतकरी आक्रमक

By admin | Updated: June 8, 2017 15:34 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : संपूर्ण कर्जमाफी हवी व शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी निषेधार्थ अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी सकाळी रस्त्यावर दुध व कांदा फेकून रास्तारोको करण्यात आले.राज्यामध्ये सरकारच्या विरोधात विविध प्रकारचे आंदोलन गेल्या १ जूनपासून चालू आहे. या आंदोलनाचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. शेतकऱ्यांया बाबतीत सरकारकडून ठोस पाऊल उचलण्यात येत नसल्याने राज्यभर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करत आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने एस.टी. स्टॅन्ड समोरील रस्त्यावर शेतकऱ्यांनी दुध व कांदा फेकून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्य काळात सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी रास्तारोको प्रसंगी दिले.या आंदोलनास्थळी तहसीलदार स्नेहा उबाळे यांनी भेट देऊन आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनमध्ये अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक बाबासाहेब पाटील, सद्धाम शेरीकर, मल्लीनाथ भासागी, शिवराज स्वामी, महादेव बिराजदार, शिवशरण बिराजदार, सिकंदर जमादार, सिद्धराम जाधव, धर्मराज गुंजले, शिवलिंग गायकवाड, शाहबाज बागवान, हुशेन कुरेशी, सुनील खवळे, समाधान होटकर, किशोर सिद्धे, अशेक ढोणे, श्रीधर कुलकर्णी, शिवानंद पाटील, रवी गायकवाड व नंदकुमार स्वामी, सुधाकर वाकडे, गुणवंत धर्मसाले, पंचय्या स्वामी, नासाप्पा नंदीवाले, विश्वनाथ बिराजदार आदीसह बहुसंख्य शेतकरी सामील झाले होते. आंदोलनाच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनखाली पो.नि. सुरज बंडगर यांनी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.