शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

शेतकरी आक्रमक, वीज वितरण नरमले; वीजपुरवठा केला पुर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शेती पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही संधी साधून शेतीपंपाच्या थकीत वीज बिलासाठी वीज वितरण ...

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शेती पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही संधी साधून शेतीपंपाच्या थकीत वीज बिलासाठी वीज वितरण कंपनीने मागील ४ दिवसांपासून कोणतीही पूर्वकल्पना न देता तीन तास वीज कपात करण्याचा घाट घातला. या प्रकारामुळे पिके वाया जातात की काय, ही धास्ती शेतकऱ्यांनी लागली होती. यामुळे करकंब येथील जवळपास १५० शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले अन‌् कनिष्ठ अभियंता माने यांना याबाबत जाब विचारला. शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊन लागलीच वीजपुरवठा सुरू केला.

यावेळी उपसरपंच आदिनाथ देशमुख, ॲड. शरद पांढरे, प्रा. सतीश देशमुख, राहुल शिंगटे, पोपट धायगुडे, भीमराव शिंदे, शिवाजी व्यवहारे, सावता खारे, लक्ष्मण नलवडे, रघुनाथ पांढरे, महेश देशमुख, अशोक जाधव, शंकर राऊत, नामदेव काकडे, शहाजी धोत्रे आदी उपस्थित होते.