शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

शेतकरी सुखावला; नीरेचे पाणी आले भीमा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 13:12 IST

माळीनगर दि ३ : वीर धरण लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने वीर धरणातून ४ हजार ५०० क्युसेक्सने सोडण्यात आलेले पाणी माळशिरस तालुक्यात आले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळीनगर दि ३ : वीर धरण लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता वीर धरणातून ४ हजार ५०० क्युसेक्सने सोडण्यात आलेले पाणी सोमवारी रात्री १२ नंतर माळशिरस तालुक्यात आले़ २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे पाणी गणेशगाव बंधाºयात आले होते रात्री ते संगम येथे भीमा नदीत पोहोचले आहे़उजनी धरणातून भीमा नदीत पाच हजार क्युसेक्सने पाणी  सोडण्यात आले आहे़ या पाण्यानेही २ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता संगम येथे माळशिरस तालुक्यात प्रवेश केला़ वीर धरणाच्या व उजनी धरणातून पाणी आल्याने शेतकरी आनंदित  झाले आहेत़ त्यामुळे आता नदीकाठ परिसरातील गावांमध्ये ऊस लागवडीला वेग आला आहे़ गेल्या दीड ते दोन  महिन्यांपासून पाऊस झाला नाही़ त्यामुळे शेतकरी चिंतेत होता़ नीरा उजवा कालव्याला सोडलेल्या  पाण्याने करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे़ त्यात आता दोन्ही  नद्यांना पाणी आल्याने शेतीची कामे पूर्ण करण्याची शेतकºयांची लगबग सुरू आहे़ भीमा नदीत पाणी आल्याचे तालुक्यातून स्वागत होत आहे. ----------------दोन्ही नद्यांना पाणी आल्यामुळे नदीकाठच्या शेतकºयांना याचा लाभ होईल, पण ऊस लागवड करण्यासाठी चांगला पाऊस होणे गरजेचे आहे़ अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.- मोहन लोंढे, माजी संचालक, सहकार महर्षी साखर कारखाना