शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

शेतकरी सुखावला; नीरेचे पाणी आले भीमा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 13:12 IST

माळीनगर दि ३ : वीर धरण लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने वीर धरणातून ४ हजार ५०० क्युसेक्सने सोडण्यात आलेले पाणी माळशिरस तालुक्यात आले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळीनगर दि ३ : वीर धरण लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता वीर धरणातून ४ हजार ५०० क्युसेक्सने सोडण्यात आलेले पाणी सोमवारी रात्री १२ नंतर माळशिरस तालुक्यात आले़ २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे पाणी गणेशगाव बंधाºयात आले होते रात्री ते संगम येथे भीमा नदीत पोहोचले आहे़उजनी धरणातून भीमा नदीत पाच हजार क्युसेक्सने पाणी  सोडण्यात आले आहे़ या पाण्यानेही २ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता संगम येथे माळशिरस तालुक्यात प्रवेश केला़ वीर धरणाच्या व उजनी धरणातून पाणी आल्याने शेतकरी आनंदित  झाले आहेत़ त्यामुळे आता नदीकाठ परिसरातील गावांमध्ये ऊस लागवडीला वेग आला आहे़ गेल्या दीड ते दोन  महिन्यांपासून पाऊस झाला नाही़ त्यामुळे शेतकरी चिंतेत होता़ नीरा उजवा कालव्याला सोडलेल्या  पाण्याने करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे़ त्यात आता दोन्ही  नद्यांना पाणी आल्याने शेतीची कामे पूर्ण करण्याची शेतकºयांची लगबग सुरू आहे़ भीमा नदीत पाणी आल्याचे तालुक्यातून स्वागत होत आहे. ----------------दोन्ही नद्यांना पाणी आल्यामुळे नदीकाठच्या शेतकºयांना याचा लाभ होईल, पण ऊस लागवड करण्यासाठी चांगला पाऊस होणे गरजेचे आहे़ अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.- मोहन लोंढे, माजी संचालक, सहकार महर्षी साखर कारखाना