शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

नव्या तुरीची आवक झाल्याने दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:21 IST

बार्शी व परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील तुुरीचे उत्पादन घेतले जाते़ गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तुरीची आवक ...

बार्शी व परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील तुुरीचे उत्पादन घेतले जाते़ गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तुरीची आवक ही वाढू लागली आहे़ सोमवारी १० हजार कट्टे आवक होती़ गेल्या आठवड्यात तुरीला ५ हजार ७०० ते ६ हजार १०० रुपये क्विंटल दर मिळत होता़ मात्र गेल्या तीन-चार दिवसात तुरीचे दर हे कमी होऊन आता ५,००० ते ५,५०० पर्यंत खाली आले आहेत़ आवक वाढल्यानंतर पुन्हा दर खाली येण्याचा धोका आहे़ त्यामुळे शासनाने शेतक-यांकडे माल आहे, काढणी सुरू आहे तोपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

हमीभावापेक्षा कमी दर

शासनाचा तुरीचा हमीभाव हा ६ हजार १०० क्विंटल आहे तर बाजारात हमीभावापेक्षा ५०० ते १,१०० रुपये कमी भावाने शेतक-याला तूर विक्री करावी लागत आहे़ मुळात यंदा अतिवृष्टीमुळे तुरीचे पीक पाणी लागल्याने वाया गेले आहे़ त्यामुळे उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. म्हणजे एकीकडे उत्पादन नाही आणि दुसरीकडे भाव ही नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकला आहे़ त्यामुळे वेळ गेल्यावर नव्हे तर आताचा हमीभाव केंद्रे सुरू करावी, अशी मागणी शेतकरी हर्षवर्धन बोधले यांनी केली आहे़

फोटो

२१बार्शी-मार्केट यार्ड

ओळी

बार्शी बाजार समितीत आडते संतोष लोंढे यांच्याकडून तूर खरेदी करताना खरेदीदार सचिन मडके.