शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘तरूण भारत श्री’ स्पर्धेला अखेर मुहूर्त

By admin | Updated: January 3, 2015 00:14 IST

पुन्हा प्रारंभ: सात जानेवारीला आयोजनर्

आदित्यराज घोरपडेल्ल सांगलीराज्यभर नावारूपास आलेल्या ‘तरूण भारत श्री’ या मानाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेस तब्बल आठ वर्षानंतर मुहूर्त सापडला आहे़ ७ जानेवारी २०१५ या तारखेवर शिक्कामोर्तब झाले असून, याबाबत संचालक मंडळाची सभाही झाली आहे़ तेरावी तरूण भारत श्री स्पर्धा धुमडाक्यात पार पाडण्यासाठी जोरदार ‘फिल्डींग’ लावण्यात आली आहे़गेल्या आठ वर्षापासून विविध कारणांमुळे ही शरीरसौष्ठव स्पर्धा बंद पडली होती़ दोन वर्षांपूर्वी मंडळाची निवडणूक झाली़ वर्षानुवर्षाच्या सत्तेला खिंडार पडले़ मंडळात सत्तांतर झाल्यानंतर विद्यमान संचालक मंडळाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेवून सांगलीला कबड्डीमय केले़ ‘कहो दिलसे़़क़बड्डी फिरसे’चा नारा राज्यभर घुमला़ माजी मंत्री मदन पाटील यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष लक्ष घातलं होतं़ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बंद पडलेली ‘तरूण भारत श्री’ स्पर्धा सुरू करणार असल्याचं, मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष शंकरराव दुदुस्कर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं़ त्यादृष्टीनं त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते़ मात्र दुर्देवाने त्यांचे निधन झाले़ प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘तरूण भारत श्री’ ही राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व्हायची़ ११ वर्षापासून अखंडीतपणे स्पर्धा सुरू होती. मात्र २००६ मध्ये ही स्पर्धा बंद पडली़ राज्यभरातून या स्पर्धेसाठी मातब्बर शरीरसौष्ठवपटू दाखल व्हायचे़ प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याचा पहीला रविवार म्हणजे ‘तरूण भारत श्री स्पर्धा’ हे समिकरण राज्याच्या क्रीडा क्षेत्रात सर्वांना तोंडपाठ झालेलं़ १९९४ मध्ये ही स्पर्धा सुरू झाली होती़ अनिल राऊत, मंदार चवरकर व सुहास खामकर यांनी दोन वेळा तरूण भारत श्री किताब मिळवण्याचा करिष्मा केला होता़का बंद पडली स्पर्धा?महाराष्ट्रात सध्या दोन राज्य शरीरसौष्ठव संघटनाआहेत. त्यामुळे स्पर्धा कोणत्या संघटनेच्या मान्यतेने घ्याव्यात हा प्रश्न संयोजकांना पडतो. म्हणूनच गेल्या आठ वर्षांपासून या स्पर्धा बंद आहेत. संजय मोरे (औरंगाबाद) यांची महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन व मधुकर तळवळकर (मुंबई) यांची महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्यात सातत्याने धुसफूस सुरू आहे़ ‘तरूण भारत श्री’ विजेते़१९९४ : प्रकाश कोयंडे (मुंबई)१९९५ : रवींद्र आरते (सांगली)१९९६ : श्रीकांत बंगेरा (मुंबई )१९९७ : अनिल राऊत (मुंबई)१९९८ : अनिल राऊत (मुंबई)१९९९ : श्याम रहाटे (मुंबई)२००० : संदीप वालावलकर (मुंबई)२००१ : मंदार चवरकर (मुंबई)२००२ : प्रकाश घाडगे (मुंबई)२००३ : एम़ एस़ मोहनन (सेनादल)२००४ : मंदार चवरकर (मुंबई)२००५ : सुहास खामकर (कोल्हापूर)२००६ : सुहास खामकर (कोल्हापूर)