शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

माळशिरस तालुक्यात ४२ गावात निवडणुकीची रंगत; पाच ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST

ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या निवडणुकींना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. त्यामुळे ग्रामपंचायती अथवा काही बोर्डमधील उमेदवार बिनविरोध होण्याचा दुर्मीळ योगायोग पाहायला ...

ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या निवडणुकींना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. त्यामुळे ग्रामपंचायती अथवा काही बोर्डमधील उमेदवार बिनविरोध होण्याचा दुर्मीळ योगायोग पाहायला मिळतो. ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. यापैकी महाळुंग ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकल्यामुळे ४८ ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल झाले होते. यापैकी कुरबावी, गोरडवाडी, गिरझणी, मिरे व बाभूळगाव या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. याशिवाय काही गावातील उमेदवारही बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात ४२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रंगत पाहायला मिळणार आहे.

४८ गावातील १८३ वॉर्डातून ५१४ सदस्य ग्रामपंचायतीवर जाणार आहेत. या टप्प्यात १८९१ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० अवैध ठरल्यामुळे मैदानात १८५१ अर्ज राहिले होते. त्यापैकी

... जणांनी

माघार घेतली. त्यामुळे ४२ गावातील निवडणुकीसाठी उमेदवार... आपले नशीब आजमावणार आहेत.

फोटो.....

गोरडवाडी (ता. माळशिरस) ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे गावकऱ्यांनी काढलेली मिरवणूक.