शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पाण्यात बुडून माय लेकींचा मृत्यू, सोलापूरातील घटना

By appasaheb.dilip.patil | Updated: July 25, 2017 19:59 IST

वैराग दि २५  : बार्शी तालुक्यातील मानेगांव (धा ) येथे गावतळ्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय लेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २५ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देएक अल्पवयीन मुलगी सुदैवाने वाचल्याची माहितीया घटनेची नोंद वैराग पोलीसात मुंबई येथून मानेगांव येथे आठ दिवसांपूर्वी आले होते़

आॅनलाइन लोकमत सोलापूरवैराग दि २५  : बार्शी तालुक्यातील मानेगांव (धा ) येथे गावतळ्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय लेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २५ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली़ या घटनेत  एक अल्पवयीन मुलगी सुदैवाने वाचल्याची माहिती समोर आली आहे़  या घटनेची नोंद वैराग पोलीसात झाली आहे. उषाबाई दत्तात्रय इबीतवार (वय -२५)  त्यांची मुलगी सुजिता ( वय -१० ) या असे मयत झालेल्या मायलेकीचे नाव आहे़ घटनेची खबर बापू बाजीराव काळे यांनी वैराग पोलिसात दिली आहे .दरम्यान, देवाच्या कार्यक्रमासाठी मूळ माणेगांवचे इबीतवार कुटुंब हे मुंबई येथून मानेगांव येथे आठ दिवसांपूर्वी आले होते़ दरम्यान मंगळवारी दुपारी  गावतळ्यामध्ये धुणे धुण्यासाठी उषाबाई दत्तात्रय इबीतवार (वय -२५)हिच्यासमवेत त्यांची मुलगी सुजिता ( वय -१० ) आणि नातेवाईकांची मुलगी राणी गोपीनाथ काळे ( वय -१०) या दोघीही तळ्यावर गेल्या. त्यावेळी तोल जावून राणी गोपीनाथ काळे ही पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने ती बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी उषाबाई दत्तात्रय इबीतवार हिने  पाण्यात उडी घेतली पण तिलाही पोहता येत नसल्याने ती ही बुडू लागली. हा सगळा प्रकार पाहणाºया सुजिताने बुडणाºया आईला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. सुजितालाही पोहता येत नसल्याने तिघीही बुडू लागल्या. हा प्रकार कृष्णा विठ्ठल काळे ( वय -८ ) याने पाहिला या घटनास्थळापासून दूर असणाºया समाधान ताटे, बबलू पाखरे ,शिवा काळे यांना सांगितले. या तिघा युवकांनी लगेच उड्या टाकून तिघींना बाहेर काढले. त्यांना तात्काळ वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच उषाबाई दत्तात्रय इबीतवार आणि त्यांची मुलगी सुजिता दत्तात्रय इबीतवार यांचा दुदेर्वी मृत्यू झाला होता. तर राणी गोपीनाथ काळे हिला योग्य वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून वैदयकीय अधिकारी डॉ.जयवंत गुंड यांनी बेशुद्ध असलेल्या राणीचे सीपीआर केले़ त्यामुळे ती ५ मिमिटात शुद्धीवर आली व तिचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची वैराग पोलीसात  नोंद आली आहे.