शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

रिमझिम पाऊस, हिरवेगार शेत; रेनकोट अन् छत्रीचा वाढला वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST

गेल्या काही वर्षांत तालुक्यात बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया कायम होती. मात्र, गतवर्षीपासून या पट्ट्यात पावसाने हजेरी लावली. यावर्षी सुरुवातीलाच ...

गेल्या काही वर्षांत तालुक्यात बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया कायम होती. मात्र, गतवर्षीपासून या पट्ट्यात पावसाने हजेरी लावली. यावर्षी सुरुवातीलाच पडलेल्या पावसामुळे पठारावर गवत उगवले. त्यानंतर सततच्या रिपरिप पावसामुळे वाऱ्यावर गवत डोलताना दिसत आहे. अनेक वर्षांतून आषाढातील पावसाचा अनुभव तालुक्यात अनुभवावयास मिळत आहे.

या पिकांवर टांगती तलवार

माळशिरस तालुक्यात सध्या रिमझिम पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश गावात मोठा पाऊस नसल्यामुळे नाले, ओढे, बंधारे कोरडे आहेत. हा पाऊस काही पिकांना पोषक असला तरी बहुतांश पिकांना धोकादायक ठरणार आहे. या पावसामुळे खरीप पेरणीत अंतर पडले आहे. त्यामुळे खरिपातील पिकांच्या वाढीवर टांगती तलवार दिसणार आहे. फळबागा, भाजीपाल्याबरोबर खरिपातील इतर पिकांनाही वेगवेगळ्या रोगांचा सामना करावा लागणार आहे.