शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

रिमझिम पाऊस, हिरवेगार शेत; रेनकोट अन् छत्रीचा वाढला वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST

गेल्या काही वर्षांत तालुक्यात बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया कायम होती. मात्र, गतवर्षीपासून या पट्ट्यात पावसाने हजेरी लावली. यावर्षी सुरुवातीलाच ...

गेल्या काही वर्षांत तालुक्यात बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया कायम होती. मात्र, गतवर्षीपासून या पट्ट्यात पावसाने हजेरी लावली. यावर्षी सुरुवातीलाच पडलेल्या पावसामुळे पठारावर गवत उगवले. त्यानंतर सततच्या रिपरिप पावसामुळे वाऱ्यावर गवत डोलताना दिसत आहे. अनेक वर्षांतून आषाढातील पावसाचा अनुभव तालुक्यात अनुभवावयास मिळत आहे.

या पिकांवर टांगती तलवार

माळशिरस तालुक्यात सध्या रिमझिम पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश गावात मोठा पाऊस नसल्यामुळे नाले, ओढे, बंधारे कोरडे आहेत. हा पाऊस काही पिकांना पोषक असला तरी बहुतांश पिकांना धोकादायक ठरणार आहे. या पावसामुळे खरीप पेरणीत अंतर पडले आहे. त्यामुळे खरिपातील पिकांच्या वाढीवर टांगती तलवार दिसणार आहे. फळबागा, भाजीपाल्याबरोबर खरिपातील इतर पिकांनाही वेगवेगळ्या रोगांचा सामना करावा लागणार आहे.