शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

अन्नछत्रकडून ३८ दिवसांत ३१००० गरजूंना अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:23 IST

चपळगाव : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि जयहिंद फूड बँक यांच्या वतीने गेल्या ३८ दिवसात ३१ हजार गोरगरिबांना अन्नदान ...

चपळगाव : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि जयहिंद फूड बँक यांच्या वतीने गेल्या ३८ दिवसात ३१ हजार गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले.

वंचितांच्या घरापर्यंत जाऊन हे अन्नदान करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले आणि न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जयहिंद फूड बँकेचे अंकुश चौगुले, अशोक जाधव, योगेश पवार, हिरा बंदपट्टे, दादा लोणारी, सूरज जाधव, अतिश पवार, महेश निंबोळे, आकाश चौगुले, अमित कोळी, सागर पवार, मुदसर तांबोळी, नारायण वाघमोडे, ओंकार कांबळे, सिध्दू लव्हारे, प्रज्वल पाटोळे, विकास पवार, महेश भोसले यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

---

अन्नधान्याचे किट वाटणार

लाॅकडाऊनमध्ये छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या कित्येक कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे. अक्कलकोट शहरातील गरजू लोकांसाठी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे मागील ३८ दिवसांपासून रोज अन्नदान करण्यात येत आहे, पण जिथे तयार अन्न पोहोचवू शकत नाही अशा ठिकाणच्या गरजू लोकांसाठी ज्यांचे व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्या चुली बंद पडल्या आहेत,

अशा गरजू हजार कुटुंबासाठी किमान १५ ते २० दिवस पुरेल असे अन्नधान्याचे किट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.