शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २० बळी

By admin | Updated: June 10, 2014 00:35 IST

वादळवारे : ठरले यंदा जीवघेणे

सोलापूर:२६ फेब्रुवारी ते ७ जूनपर्यंत सोलापूर जिल्ह्यात वादळीवारे, विजा पडल्याने मोठी प्राणहानी झाली आहे. या दरम्यान २० नागरिक, लहान-मोठ्या ३६२ जनावरांचा मृत्यू झाला असून, १० हजार ३९३ घरांची पडझड झाली आहे. अवकाळी पाऊस यंदा अधिकच नुकसानीचा ठरला आहे.सोलापूर जिल्ह्यात आजवर जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस पडतो. मार्च ते मे दरम्यान कधी तरी अवकाळी पाऊस पडतो परंतु त्याचे वातावरण एक-दोन दिवसाचे असायचे. ढगाळ हवामान एक-दोन दिवस राहिले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव आहे. यंदा मात्र निसर्गाने कहरच केला आहे. २६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात वादळ, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. गुरुवार, ६ मे रोजी तसेच शुक्रवारीही सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात नुकसानीकारक पाऊस झाला. या दोन दिवसांत चौघांचा जीव गेला. २६ फेब्रुवारी ते ७ मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात अंगावर वीज पडल्याने, झाड पडल्याने, घरांवरील पत्रे पडल्याने, भिंत पडल्याने २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. २५६ मोठी तर १०६ लहान जनावरेही यात दगावली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. सततच्या वादळ व पावसाने १० हजार ३९३ घरांची पडझड झाली आहे. -----------------------------पक्ष्यांचीही झाली हानीलहान जनावरांत शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. कोंबड्या व अन्य पक्ष्यांचा समावेश यात नाही. यांच्या मृत्यूची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात नाही. परंतु जिल्ह्यात अशा लहान पक्ष्यांचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.