शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

जिल्ह्यात २० बळी

By admin | Updated: June 10, 2014 00:35 IST

वादळवारे : ठरले यंदा जीवघेणे

सोलापूर:२६ फेब्रुवारी ते ७ जूनपर्यंत सोलापूर जिल्ह्यात वादळीवारे, विजा पडल्याने मोठी प्राणहानी झाली आहे. या दरम्यान २० नागरिक, लहान-मोठ्या ३६२ जनावरांचा मृत्यू झाला असून, १० हजार ३९३ घरांची पडझड झाली आहे. अवकाळी पाऊस यंदा अधिकच नुकसानीचा ठरला आहे.सोलापूर जिल्ह्यात आजवर जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस पडतो. मार्च ते मे दरम्यान कधी तरी अवकाळी पाऊस पडतो परंतु त्याचे वातावरण एक-दोन दिवसाचे असायचे. ढगाळ हवामान एक-दोन दिवस राहिले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव आहे. यंदा मात्र निसर्गाने कहरच केला आहे. २६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात वादळ, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. गुरुवार, ६ मे रोजी तसेच शुक्रवारीही सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात नुकसानीकारक पाऊस झाला. या दोन दिवसांत चौघांचा जीव गेला. २६ फेब्रुवारी ते ७ मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात अंगावर वीज पडल्याने, झाड पडल्याने, घरांवरील पत्रे पडल्याने, भिंत पडल्याने २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. २५६ मोठी तर १०६ लहान जनावरेही यात दगावली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. सततच्या वादळ व पावसाने १० हजार ३९३ घरांची पडझड झाली आहे. -----------------------------पक्ष्यांचीही झाली हानीलहान जनावरांत शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. कोंबड्या व अन्य पक्ष्यांचा समावेश यात नाही. यांच्या मृत्यूची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात नाही. परंतु जिल्ह्यात अशा लहान पक्ष्यांचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.