शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

नगररचना विकास आराखड्यावर चर्चा

By admin | Updated: June 10, 2014 00:29 IST

माळशिरस तालुका: नऊ गावांमध्ये अडचणी दूर करण्याचा प्रयत्न

अकलूज : अकलूजसह इतर नऊ गावांसाठी शासनाने तयार केलेल्या नगररचना विकास आराखड्यामध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असल्याने व त्यास ग्रामस्थांनी तक्रारी देऊन घेतलेल्या हरकतींमुळे, आराखडा रद्द होऊन नवीन नगररचना विकास आराखडा तयार करण्याबाबत खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी नगरविकास मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.शासनाच्या नगरविकास विभागाने अकलूजसह यशवंतनगर, संग्रामनगर, माळीनगर, सवतगव्हाण, चौंडेश्वरवाडी, बागेवाडी, आनंदनगर, माळेवाडी (अ.) या नऊ गावांसाठी नवीन नगररचना आराखडा प्रसिध्द केला होता.आॅक्टोबर २०१३ मध्ये हा आराखडा प्रत्येक गावामध्ये प्रसिध्द झाल्यानंतर या सर्व नऊ गावांतील ग्रामस्थांची नाराजी व शासनाकडून काही आरक्षित जागा, रस्ते निवडताना झालेल्या तांत्रिक चुका दुरूस्त करून ग्रामस्थांच्या सायीचा नव्याने नगरविकास आराखडा तयार करावा, अशी मागणी सर्वच ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे केली होती.त्याबाबत आॅक्टोबर २०१३ मध्ये सर्व ग्रामपंचायतींनी याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमुखाने मंजूर केला होता. या ठरावाच्या प्रति खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. हनुमंतराव डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली उदय सामंत यांच्याकडे देण्यात आल्या होत्या.उदय सामंत यांनी तत्काळ हा आराखडा रद्द करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार व तांत्रिक चुका दुरूस्त करून नव्याने नगरविकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. हनुमंत डोळस, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, मोहनराव लोंढे, नऊ गावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. ----------------------------या आहेत तांत्रिक चुकामागील नगरविकास आराखड्यातील महत्त्वाच्या त्रुटी, नियोजन प्रमाणांकानुसार आरक्षणे प्रस्तावित करण्यात आलेली नाहीत. ती जास्तीची दर्शविण्यात आलेली आहेत, शहरातील समांतर रस्ते खूप कमी अंतरावर दर्शविलेले आहेत, ईदगाहसारख्या प्रार्थना स्थळावरून रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे, हनुमान मंदिराच्या जवळ कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आलेला आहे. अशा तांत्रिक चुकांमुळे सामाजिक सलोखा नष्ट होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे तोडगा काढण्यासाठी खा. मोहिते—पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पुढील नवीन नगरविकास आराखडा मंजुरीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे.