शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

भीमा नदीपात्रात ७ हजार ८०० क्सुसेस पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST

नदीकाठावरील गावच्या शेतक-यांनी व नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन माचणूर येथील भीमा पाटबंधारे शाखा क्र.२ चे शाखा अभियंता सिध्देश्‍वर ...

नदीकाठावरील गावच्या शेतक-यांनी व नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन माचणूर येथील भीमा पाटबंधारे शाखा क्र.२ चे शाखा अभियंता सिध्देश्‍वर पाटील यांनी केले आहे. वीर धरणातून ६ हजार ७६३ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी माचणूर येथील भीमा नदीपात्रात मिसळत असल्याने पूर्वीचे व येणारे पाणी असा एकूण विसर्ग ७ हजार ८०० क्युसेस वाहणार असल्याने उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, बोराळे, नंदूर, सिध्दापूर, अरळी या नदीकाठावरील गावातील शेतकऱ्यांनी पाणी उपसा करणाऱ्या पंपाबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन भीमा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. याप्रसंगी बठाण, उचेठाण, माचणूर, वडापूर, अरळी येथील को.प. बंधाऱ्याला पाण्याचा धोका होऊ नये याची खबरदारी घेत दारे काढण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

-----------