शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई होऊनही, शेतकरी रिकामाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

सत्तेच्या दबावापोटी या साखरसम्राटांवर तहसीलदार कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. त्यामुळे दुसरा हंगाम आला तरी मागीलवर्षीच्या उसाची बिले तोडणी ...

सत्तेच्या दबावापोटी या साखरसम्राटांवर तहसीलदार कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. त्यामुळे दुसरा हंगाम आला तरी मागीलवर्षीच्या उसाची बिले तोडणी वाहतूक व कामगारांच्या पगारी शेतकऱ्यांना मिळत नाहीत. आधीच कोरोनाचे संकट आहे. पावसाळा सुरू होत असून शेतीच्या मशागतीच्या काळात केवळ पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड खत-पाणी करणे, शेतीची मशागत करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्व साखर कारखानदारांनी त्वरित बिले द्यावीत. सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात दोनवेळा आरआरसीसी कारवाई करणे ही घटना पहिल्यांदा घडलेली आहे. तरीही प्रशासनातील अधिकारी राजकीय दबावापोटी गप्प आहेत का ? असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होऊ लागलेला आहे. येत्या १० तारखेपर्यंत शेतकऱ्यांना सर्व उसाची बिले मिळाली नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन शेतकरी संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, सचिन पाटील, शहाजहान शेख, शेतकरी लंगुटे उपस्थित होते.