शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई होऊनही, शेतकरी रिकामाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

सत्तेच्या दबावापोटी या साखरसम्राटांवर तहसीलदार कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. त्यामुळे दुसरा हंगाम आला तरी मागीलवर्षीच्या उसाची बिले तोडणी ...

सत्तेच्या दबावापोटी या साखरसम्राटांवर तहसीलदार कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. त्यामुळे दुसरा हंगाम आला तरी मागीलवर्षीच्या उसाची बिले तोडणी वाहतूक व कामगारांच्या पगारी शेतकऱ्यांना मिळत नाहीत. आधीच कोरोनाचे संकट आहे. पावसाळा सुरू होत असून शेतीच्या मशागतीच्या काळात केवळ पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड खत-पाणी करणे, शेतीची मशागत करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्व साखर कारखानदारांनी त्वरित बिले द्यावीत. सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात दोनवेळा आरआरसीसी कारवाई करणे ही घटना पहिल्यांदा घडलेली आहे. तरीही प्रशासनातील अधिकारी राजकीय दबावापोटी गप्प आहेत का ? असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होऊ लागलेला आहे. येत्या १० तारखेपर्यंत शेतकऱ्यांना सर्व उसाची बिले मिळाली नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन शेतकरी संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, सचिन पाटील, शहाजहान शेख, शेतकरी लंगुटे उपस्थित होते.