शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मोहोळ पंचायतसमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST

कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योगदान दिलेले असतानाही त्यांचा ५० लाखांचा आरोग्य विमा प्रस्ताव जिल्हा परिषदमध्येच धूळखात पडला आहे. ...

कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योगदान दिलेले असतानाही त्यांचा ५० लाखांचा आरोग्य विमा प्रस्ताव जिल्हा परिषदमध्येच धूळखात पडला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी अपूर्ण आहेत. १ एप्रिल २००७ पासूनचा राहणीमान भत्ता आणि मागील फरक देण्यात यावा, प्रा. फंड रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, निश्चित केलेल्या दराप्रमाणे किमान वेतन व राहणीमान भत्ता, विशेष भत्ता न देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कामगार कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, पंचायत समितीने तक्रार निवारण करता बैठक आयोजित करावी, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु केले आहे.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रमेश कोळी, धनाजी पांढरे, बाबा कोळी, भगवान कांबळे, पांडुरंग खरात, तालुकाध्यक्ष छाया लोंढे, उपाध्यक्ष बंडू चंदनशिवे, अशोक वाघमोडे, तालुका सचिव संतोष गायकवाड, युवराज नरुटे, कल्याण कौलगे, विष्णू जरग, सुतकर यासह तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

१४मोहोळ-आंदोलन

----

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोहोळ पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी.