शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वैराग ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST

वैराग : ३० वर्षांपूर्वी मंजूर असलेले ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करून तेथे रुग्णसेवा चालू करावी, अशी मागणी ...

वैराग : ३० वर्षांपूर्वी मंजूर असलेले ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करून तेथे रुग्णसेवा चालू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे यांनी केली आहे.

वैराग येथे ३० वर्षांपूर्वी शासने ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे. मात्र, कामास सुरुवात झाली नाही तसेच राजकीय उदासीनतेचा अभाव असल्याने हे ग्रामीण रुग्णालय सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे ३० वर्षांपूर्वी मंजूर झालेले ग्रामीण रुग्णालयाचे भिजत घोंगडे पडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैरागमध्ये ५४ गावांतील रुग्णांची वाढत आहे. वैराग शहर हे दळणवळणाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे दुर्लक्षित व प्रलंबित वैराग ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज लवकर होणे अत्यंत गरज आहे तसेच वैराग भागामध्ये दररोज विविध अनेक लहान मोठ्या प्रकारचे गुन्हे, अपघात अशा घटना घडत असतात. अशाप्रसंगी रुग्णांना बार्शी किंवा सोलापूरला जावे लागते. हे रुग्णालय चालू करावे, अशी मागणी केली आहे.