शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:18 IST

पंढरपूर तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी जवळपास ३३०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये एकमेव जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तालुक्यातील ...

पंढरपूर तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी जवळपास ३३०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये एकमेव जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तालुक्यातील बोटावर मोजण्याइतक्या गावांमध्ये दुहेरी लढती आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींसाठी तिहेरी लढतीची शक्यता असून, त्यादृष्टीने गावागावांत उमेदवारांनी कंबर कसली आहे. अशा अपक्ष अर्ज भरलेल्या उमेदवारांचे अर्ज माघारी घेऊन त्याचा आपल्या पॅनेलला, गटाला कसा जास्तीत जास्त फायदा होईल, यासाठी आता गट, पॅनेलप्रमुख कामाला लागले आहेत.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी आहे. तोपर्यंत पॅनेल सोडून अपक्ष अर्ज भरलेल्यांनी अर्ज माघारी घेऊन आपल्या गटाला, पॅनेलला पाठिंबा द्यावा, यासाठी गावागावांत बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यांची मनधरणी सुरू आहे. मात्र, तरीही काही गावांतील उमेदवारांनी हरलो तरी चालेल मात्र उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचा नाही या पवित्र्यात असल्याने पॅनेलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. शेवटच्या दिवसांपर्यंत यामधील किती उमेदवारी अर्ज माघारी घेतात याबाबत गावागावांत चर्चा झडू लागली आहे.

----