शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

रामानंद सरस्वती महाराजांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:27 IST

चिंचगाव टेकडी येथील माळरानावर सन १९६५च्या दरम्यान प.पू. रामानंद सरस्वती महाराजांचे आगमन झाले होते. या ठिकाणीच त्यांनी एक छोटेसे ...

चिंचगाव टेकडी येथील माळरानावर सन १९६५च्या दरम्यान प.पू. रामानंद सरस्वती महाराजांचे आगमन झाले होते. या ठिकाणीच त्यांनी एक छोटेसे महादेव मंदिर उभे केले. आज या ठिकाणी महादेवाचे मोठे मंदिर, भक्त निवास आहे. येथेच महाराजांचा मोठा सत्संग आश्रमही आहे.

या उजाड माळरानाला प.पू. रामानंद सरस्वती महाराज यांनी आपल्या कर्तृत्वाची झालर घालून नयनरम्य व आध्यात्मिक क्षेत्र म्हणून तालुक्यात नावारूपास आणलेले आहे. महाराजांनी या टेकडीचा मोठ्या प्रमाणात विकास करून माढा तालुक्यातील सर्वात मोठे देवस्थान व एक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आणलेले आहे. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सत्संग आश्रमाकडून सांगण्यात आले आहे.

...............

फोटो - प.पू. रामानंद सरस्वती महाराज

..........................

130921\img-20210913-wa0412.jpg

प पू रामानंद सरस्वती महाराज फोटो