शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन २० मे पर्यंत चालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:21 IST

दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी उजवी व डावी अशी मिळून एकूण १७ चारीच्या माध्यमातून पाणी दिले जाते. त्यापैकी सध्या २ ...

दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी उजवी व डावी अशी मिळून एकूण १७ चारीच्या माध्यमातून पाणी दिले जाते. त्यापैकी सध्या २ चारींना पाणी देणे बाकी आहे. कुंभेज येथील ४ पैकी १ पंप नादुरुस्त असल्यामुळे व इतर तांत्रिक बिघाडामुळे आवर्तन टेलला पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. येत्या १५ दिवसांत सर्वांना पाणी मिळेल. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत कुणीही शंका उपस्थित न करता यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये सालसे आणि आळसुंदे या गावांचा समावेश आहे. योजना सुरू झाल्यापासून या गावांना अद्याप पाणी मिळालेले नव्हते. सर्वप्रथम २०२० साली आ. शिंदे यांच्या पुढाकारातून या दोन्ही गावांना प्रथमच पाणी मिळाले. चालू आवर्तनाचे पाणी अद्याप या गावांना मिळणे बाकी आहे. ५ एप्रिलपासून या दोन गावांना पाणी सुरू आहे. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे योजना काही दिवस बंद होती. त्यामुळे प्रत्यक्षात आम्हाला ११ एप्रिलपासून पाणी सुरू झाले आहे. सध्या इतर गावे वंचित आहेत, अशी ओरड सुरू आहे ती चुकीची आहे. आमची गावे ही वंचितच आहेत. फक्त आम्ही त्याचे राजकीय भांडवल करत नाही. आमची मागणी दहिगावच्या अधिकाऱ्यांकडे केलेली असून त्यानुसार आम्हाला पाणी सुरू आहेत, अशी माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ घाडगे यांनी दिली.