शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

सीताफळ छाटणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST

कमी पाण्यावर चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या सीताफळ शेतीकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळताना दिसत आहेत. यामध्ये नवनवीन जातींची लागवड करून ...

कमी पाण्यावर चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या सीताफळ शेतीकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळताना दिसत आहेत. यामध्ये नवनवीन जातींची लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी नियोजन करत आहेत. मागील बहरातील फळे तुटल्यानंतर खत व पानगळ अशा विविध टप्प्यांनंतर फळधारणेसाठी अत्यंत महत्त्वाचा समजली जाणारी छाटणी प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. झाडांना आकार देण्यासाठी व किडीचा उपद्रव कमी होण्याच्या दृष्टीने छाटणी अत्यंत महत्त्वाची असते.

कोट ::::::::::::::::::

बहराचे पाणी सुरू करण्यापूर्वी १५ ते २० दिवस अगोदर झाडांची छाटणी केली जाते. फळांच्या वाढीसाठी बागेत हवा मोकळी, खेळती राहते. बागेची स्वच्छता महत्त्वाची असून, बागेत पडलेली रोगट व किडकी फळे गाडून किंवा जाळून नष्ट केली जातात.

- महादेव पवार

शेतकरी, इस्लामपूर

सीताफळाचा प्रवास

जानेवारी ते मेदरम्यान सीताफळ छाटणीचे काम सुरू असते. छाटणीनंतर पालवी येते. त्यातूनच नवीन फुलांची निर्मिती होते. फळे साधारण सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर फळांची विरळणी अत्यंत महत्त्वाची आहे. विरळणी करताना चांगल्या आकाराची, देखणी फळे ठेवावीत. वेडीवाकडी, कीड व रोगग्रस्त फळांची विरळणी करावी लागतात. सदरची फळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत काढणीस येतात.