शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

‘वंदे भारत’ आता ८६.४१ टक्के फूल्ल; जुलैत ४५,२४१ सोलापूरकरांचा प्रवास

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 8, 2023 18:31 IST

२८ दिवसांत : ३ कोटी ५१ लाख ५३ हजारांचे उत्पन्न

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : मुंबईपर्यंतचा प्रवास जलद व्हावा, या उद्देशाने सोलापूरकरांसाठी ‘वंदे भारत’ ही एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाली. सुरुवातीला कमी प्रतिसाद लाभला. आता ही सेवा अनुभवता सोलापूरकरांचा प्रतिसाद वाढला असून, प्रवासी संख्या पाच महिन्यांत ८६.४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. जुलै महिन्यात २८ दिवसांत या रेल्वेने ४५,२४१ सोलापूरकरांनी प्रवास केला असून, ४८ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ कोटी ५१ लाख ५३,६४५ रुपयांचे उत्पन्न गाठले आहे.

सोलापूर रेल्वेस्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईदरम्यान ११ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या दिमाखात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. सुरुवातीच्या दोन महिन्यांत गाडीतील प्रवाशांची संख्या घटली. तेव्हा ५६.३ टक्केच उत्पन्न मिळाले होते. जुलै महिन्यात सोलापूर-सीएसटीदरम्यान २४ फेऱ्या आणि सीएसटी-सोलापूर २४ फेऱ्या मारत प्रवासी वाढल्याची नोंद केली.फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला आता सोलापूरकरांचा प्रतिसाद वाढला असून पाच महिन्यांत ही टक्केवारी ३० टक्क्यांनी वाढली आहे. ती शंभर टक्क्यांवर आणण्यासाठी सोलापूर विभागकडून प्रयत्न होताेय. - एल. के. रणयेवले वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस