शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फळांच्या संरक्षणासाठी साड्यांचे अच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:21 IST

सध्या शेतात द्राक्षे, डाळिंब, खरबूज, कलिंगड यासह पालेभाज्याही आहेत. या फळांवर वाढत्या तापमानाचा परिणाम होताना दिसतो. शिवाय ढगाळ वातावरण ...

सध्या शेतात द्राक्षे, डाळिंब, खरबूज, कलिंगड यासह पालेभाज्याही आहेत. या फळांवर वाढत्या तापमानाचा परिणाम होताना दिसतो. शिवाय ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे शेतकरी जुन्या साड्यांचा वापर या पिकांवर अंथरून संरक्षण करताना दिसत आहेत.

वाढत्या तापमानामुळे पिकांची मुळे ढिले होतात. पिक करपतात. फळधारणा कमी होते. पाला गळती होते. परिणामी उत्पादनात घट होते. यावर मात करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करीत आहेत.

कोट :::::::::::

वाढत्या तापमानामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढत गेल्यास फळबागा करपून जातात. सध्या फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

- रामचंद्र पतंगे,

शेतकरी, वाघोली

कोट :::::::::

उन्हामुळे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीत घट होत आहे .चालू वर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ होत आहे. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी शेतकऱ्यांनी फळबागासाठी विविध उपाययोजना आखाव्यात.

- अजित वसेकर,

कृषी सहायक

फोटो

१०कामती०१

ओळी

वाढत्या तापमानाचा फळावर परिणाम होऊ नये यासाठी साड्या अंथरून संरक्षण करताना शेतकरी.