शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोरोनाचा कहर..ऊनाची काहिली करमाळावासीयांचे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:22 IST

गेल्या चार-पाच दिवसापासुन करमाळा तालुक्यात उन्हाचा पारा ३९ अंशावर जाऊन पोहचला आहे. दुपारी बारा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत कडक ...

गेल्या चार-पाच दिवसापासुन करमाळा तालुक्यात उन्हाचा पारा ३९ अंशावर जाऊन पोहचला आहे. दुपारी बारा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत कडक ऊन पडत असल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत बनले आहे. रस्ते निर्मनुष्य होत असून, व्यापारपेठेत ग्राहक येत नसल्याने व्यापाऱ्यांचा धंदा मंदावला आहे. शेतीची कामे दुपारी थांबवावी लागत आहेत. अडत बाजारात धान्याची चढ-उतार मंदावली आहे तर बांधकामवरील मजुर दुपारी काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

वाढत्या उन्हामुळे अनेकजण घरीच राहणे पसंत करीत आहेत. थंडपेयाची सेवन करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. गेल्या आठवडयात अचानक अभाळ येऊन अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील उकाडयात वाढ झाली आहे. एकदम कडक उन्हाळा व अवकाळी पाऊस पडल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

----