शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

ज्योतिषशास्त्रातूनच वास्तुशास्त्राची निर्मिती : तराणेकर

By admin | Updated: May 14, 2014 01:32 IST

श्रोत्यांची उपस्थिती : श्रीराम कृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यान

 

सोलापूर : वेद काळात तक्षक अर्थात इंजिनिअर होते़ एखादा राजवाडा, मोठ्या इमारती उभारल्या जायच्या त्या तक्षकच्या सल्ल्याने़ ते ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यायचे़ आज इमारत उभारताना इंजिनिअरचा आधार घेताल जातो़ वास्तूंचा इतिहास उलगडता ज्योतिषशास्त्रातून वास्तुशास्त्रातून झाल्याचे निदर्शनास येते, असे प्रतिपादन इंदौरचे डॉ़ बाबामहाराज तराणेकर यांनी केले़ श्रीराम कृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने हि़ ने़ वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात मंगळवारी सायंकाळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते़ ‘वास्तूंचे ऐश्वर्य’ विषयावर बोलताना तराणेकर यांनी वरील विधान केले़ प्रास्ताविक गणेशलाल मानधनिया यांनी केले़ याप्रसंगी श्रीराम कृष्ण सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी जवाहर जाजू, श्यामसुंदर बलदवा, नारायणराव रघोजी, मधुसूदन कालाणी, राजाराम जखोटिया, प्रवीण चंडक, संजय कुसूरकर, दत्तात्रय दिवटे, विष्णूदास दिवटे, विष्णूदास तापडिया, गोपाळ सारडा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खुशालचंद बाहेती, वल्लभदास गोयदानी, जयनारायण भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ तराणेकर पुढे म्हणाले की, वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवावा की नको, हा अनेकांच्या मनातील प्रश्न असला तरी वास्तुशास्त्र हा ज्योतिषशास्त्रावर आधारलेला आहे़ राजासमरागंध दोष गं्रथात वास्तुशास्त्र मांडले आहे़ १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंजिनिअर आला़ पण सर्वत्र वास्तुशास्त्रच पाळला गेला़ कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणायला हवे़ योग्य ठिकाणी वास्तू उभारली जावी म्हणून पूर्वी १२-१२ तास यज्ञ चालायचे़ यातूनच स्थापत्यशास्त्र पुढे आले़