शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

‘कमला भवानी’च्या गाळप हंगामाचा सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:40 IST

यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, संचालक तानाजी झोळ, सुनील सावंत, ...

यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, संचालक तानाजी झोळ, सुनील सावंत, अशपक जमादार, सुजित बागल, विनय ननवरे, मानसिंग खंडागळे, तात्यामामा सरडे, राजेंद्र पवार उपस्थित होते.

कारखान्याने चालू गाळप हंगामात ४ लाख ७० हजार मे. टन ऊस गाळप करून ४ लाख १८ हजार पोती साखरेचे उत्पादन केले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून २ कोटी ५६ लाख ७५ हजार ९५० युनिट एवढी वीज निर्मिती केली आहे.

सरासरी साखर उतारा १० टक्के मिळाला. तरीही इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापुढील काळात डिस्टलरी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देता येईल, असे चेअरमन विक्रम शिंदे यांनी सांगितले.

गाळपासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सन्मान

याप्रसंगी चालू गाळप हंगामात कारखान्याला सर्वांत जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी, वाहनमालक, तोडणी मुकादम यांचा कारखान्याच्या वतीने रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डायरेक्टर जनरल हरीदास डांगे यांनी केले, तर सूत्रसंचालन मुख्य शेती अधिकारी जगदाळे यांनी केले.

कोट ::::::::

यंदा राज्यातील साखर कारखान्यांना कमी साखर उताऱ्याचा फटका बसला. २६५ जातीच्या उसाला साखर उतारा कमी असल्याने त्याचा साखर उत्पादनावर परिणाम झाला. पुढील हंगामात कारखाना प्रतिदिन ६००० मे. टनाने चालवण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

- एच. बी. डांगे,

कार्यकारी संचालक