शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

शासनाच्या निर्बंधांना झुगारून अद्यापही नागरिक रस्त्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:22 IST

कोरोना महामारी ग्रामीण भागात घुसली असली तरीही नागरिकांमध्ये बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र यात होणारे मृत्यू व दवाखान्यासाठी ...

कोरोना महामारी ग्रामीण भागात घुसली असली तरीही नागरिकांमध्ये बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र यात होणारे मृत्यू व दवाखान्यासाठी होणारा खर्च यामुळे ग्रामीण भागाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे मागीलवर्षी खबरदारी घेतलेल्या तुलनेत यावर्षी ग्रामस्थ निष्काळजी दिसत आहेत. शहरातून येणारे अनेक नागरिक बिनधास्त गावात फिरत आहेत. याशिवाय ग्राम समित्या व स्थानिक प्रशासन बहुतांश गावात निर्धास्त काम करीत आहे. त्यामुळे ही परिस्थिती सावरण्यासाठी गावकऱ्यांना पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

केअर सेंटरची संकल्पना

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. यासाठी गावात जास्तीत जास्त टेस्ट वाढविण्याची गरज आहे. गावकऱ्यांच्या मदतीने तरुणांनी पुढे येऊन कोविड केअर सेंटर उभारण्याची आवश्यकता आहे. याशिवाय ग्रामस्थांनी प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याची आवश्यकता आहे, असे भांबुर्डीचे सरपंच दादासाहेब वाघमोडे यांनी सांगितले.