शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

स्वच्छ, सुंदर गाव म्हणून पानीवची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:22 IST

गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व लोकसहभाग यावर ही योजना आहे. यामध्ये गावाची स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता ...

गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व लोकसहभाग यावर ही योजना आहे. यामध्ये गावाची स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर अशा शंभर गुणांच्या आधारे गावांचे मूल्यांकन केले जाते.

या योजनेच्या तपासणीअंतर्गत शासनाच्या तपासणी पथकाने पानीव गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, व्यायामशाळा, वाचनालय, परिसर स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, बंदिस्त गटार, वृक्ष लागवड, वैयक्तिक नळ कनेक्शन आदी बाबींची पाहणी केली होती. त्यामध्ये पानीव गावाची आर. आर. पाटील स्वच्छ व सुंदर गाव पुरस्कार योजनेसाठी माळशिरस तालुक्यातून प्रथम क्रमांकासाठी निवड झाली आहे.

सलग २५ वर्षे महिलाराज असलेली ग्रामपंचायत

१९९७ पासून पानीव ग्रामपंचायतीवर महिला सरपंचाचे अधिपत्य राहिले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एखादा अपवाद वगळता २०१२पर्यंत बिनविरोध ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पानीव ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान श्रीलेखा पाटील यांच्या नावावर आहे. त्या थेट जनतेतून निवडून येऊन दुसऱ्यांदा या पदावर विराजमान आहेत, तर अलका खवळे, मंगल व्यवहारे, मालन बाबर या महिलांनीही गावचे सरपंचपद भूषविलेले आहे.

कोट :::::::::::::::::::

अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटारी, पिण्यासाठी आरओ वॉटर, स्वच्छता व टापटीप, सांडपाण्याची व्यवस्था, दिवाबत्ती, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे याबाबतीत गाव परिपूर्ण आहे. गावकऱ्यांचेही सहकार्य लाभत आहे. आमचे पुढील लक्ष्य जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळविणे हे आहे.

- श्रीलेखा पाटील

सरपंच, पानीव