शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उपरीत स्वाभिमानीचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:20 IST

लॉकडाऊन काळात सर्व उद्योग-व्यवसाय रोजगार बंद होते.त्यानंतर महावितरण कंपनीकडून अवाच्यासव्वा घरगुती वीज बिल दिले. ते सर्वसामान्यांना भरणे शक्य झाले ...

लॉकडाऊन काळात सर्व उद्योग-व्यवसाय रोजगार बंद होते.त्यानंतर महावितरण कंपनीकडून अवाच्यासव्वा घरगुती वीज बिल दिले. ते सर्वसामान्यांना भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे किमान तीन महिन्यांचे घरगुती वीज बिल माफ करावे. तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कपात तत्काळ बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा. थकीत ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्याचे साखर कारखानदारांना आदेश द्यावेत. या मागण्यांसाठी उपरी येथे पंढरपूर - सातारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रणजित बागल, नानासाहेब चव्हाण, नामदेव पवार, शहाजान शेख, रायाप्पा हलवर, आप्पा चोरमले, समाधान सरवदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

---

विजेअभावी जळालेल्या पिकाचे पंचनामे करा

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची ऊस, द्राक्षे, डाळिंब व नगदी पिके जळाली आहेत. त्याचे प्रशासनाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केली.

फोटो :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन केल्यानंतर पंढरपूर - रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली आहे.