शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उपरीत स्वाभिमानीचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:20 IST

लॉकडाऊन काळात सर्व उद्योग-व्यवसाय रोजगार बंद होते.त्यानंतर महावितरण कंपनीकडून अवाच्यासव्वा घरगुती वीज बिल दिले. ते सर्वसामान्यांना भरणे शक्य झाले ...

लॉकडाऊन काळात सर्व उद्योग-व्यवसाय रोजगार बंद होते.त्यानंतर महावितरण कंपनीकडून अवाच्यासव्वा घरगुती वीज बिल दिले. ते सर्वसामान्यांना भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे किमान तीन महिन्यांचे घरगुती वीज बिल माफ करावे. तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कपात तत्काळ बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा. थकीत ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्याचे साखर कारखानदारांना आदेश द्यावेत. या मागण्यांसाठी उपरी येथे पंढरपूर - सातारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रणजित बागल, नानासाहेब चव्हाण, नामदेव पवार, शहाजान शेख, रायाप्पा हलवर, आप्पा चोरमले, समाधान सरवदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

---

विजेअभावी जळालेल्या पिकाचे पंचनामे करा

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची ऊस, द्राक्षे, डाळिंब व नगदी पिके जळाली आहेत. त्याचे प्रशासनाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केली.

फोटो :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन केल्यानंतर पंढरपूर - रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली आहे.