शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
5
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
6
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
7
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
8
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
9
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
10
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
11
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
13
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
14
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
15
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
16
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
17
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
18
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
19
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
20
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई

आस्मानी संकटाने बळीराजाच्या डोळ्याच्या कडा पुन्हा पानावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:02 IST

कारी : अतिवृष्टीनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने बळीराजाची पुन्हा एकदा झोप उडकली आहे. कारी परिसरात ज्वारी, गहू, हरभरा ...

कारी : अतिवृष्टीनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने बळीराजाची पुन्हा एकदा झोप उडकली आहे. कारी परिसरात ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकावर आस्मानी

संकट ओढावले आहे. बार्शी पूर्व भागातील मंडळ

कृषी पांगरी अंतर्गत नारी, खामगाव, गोरमळे, पांगरी, पांढरी, ममदापूर आदी

भागाला शुक्रवारी रात्री अचानक झोडपून काढले. त्यामुळे मुळे बळीराजाच्या डोळ्याच्या कडा पुन्हा पणावल्या आहेत.

रात्री

अचानक सुरू झालेल्या सुसाट वा-याने निद्रेत असलेल्या शेतकरी घाबरून गेला. मळणी केलेल्या अनेकांच्या खळ्यात पाणी शिरले. कारीत सागर विधाते या शेतक-याचा २० कट्टे गहू भिजला. ब-याच शेतक-याचा हरभरा पिकाचे कडपे

भिजवून गेले. काढणीसाठी आलेली ज्वारी, गहू, हरभरा व कांदा

पिकांसह द्राक्ष पिकांला मोठा फटका बसल.मोठ्या अथक परिश्रम करून उभ्या केलेल्या द्राक्षे पिकाचे नुकसान नुकसान जसेजसे ऊन वाढत जाईल तसे मण्याला चिरा जाऊन प्रचंड नुकसान होते असे

द्राक्ष बागायतदार श्री महेश डोके यांनी सांगितले. सुसाट वा-यामुळे द्राक्ष बागेत घड पडले. अतिवृष्टीनंतर पुन्हा आस्मानी संकटाने रब्बी

हंगामात बहुतांश पिकांचे नुकसान झाले.नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून

केली जात आहे .

-----

फोटो : १९ कारी १

१९ कारी २

तीन दिवसातील अवकाळी पावसामुळे कारी मंडलात द्राक्ष आणि ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.