शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

आस्मानी संकटाने बळीराजाच्या डोळ्याच्या कडा पुन्हा पानावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:02 IST

कारी : अतिवृष्टीनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने बळीराजाची पुन्हा एकदा झोप उडकली आहे. कारी परिसरात ज्वारी, गहू, हरभरा ...

कारी : अतिवृष्टीनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने बळीराजाची पुन्हा एकदा झोप उडकली आहे. कारी परिसरात ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकावर आस्मानी

संकट ओढावले आहे. बार्शी पूर्व भागातील मंडळ

कृषी पांगरी अंतर्गत नारी, खामगाव, गोरमळे, पांगरी, पांढरी, ममदापूर आदी

भागाला शुक्रवारी रात्री अचानक झोडपून काढले. त्यामुळे मुळे बळीराजाच्या डोळ्याच्या कडा पुन्हा पणावल्या आहेत.

रात्री

अचानक सुरू झालेल्या सुसाट वा-याने निद्रेत असलेल्या शेतकरी घाबरून गेला. मळणी केलेल्या अनेकांच्या खळ्यात पाणी शिरले. कारीत सागर विधाते या शेतक-याचा २० कट्टे गहू भिजला. ब-याच शेतक-याचा हरभरा पिकाचे कडपे

भिजवून गेले. काढणीसाठी आलेली ज्वारी, गहू, हरभरा व कांदा

पिकांसह द्राक्ष पिकांला मोठा फटका बसल.मोठ्या अथक परिश्रम करून उभ्या केलेल्या द्राक्षे पिकाचे नुकसान नुकसान जसेजसे ऊन वाढत जाईल तसे मण्याला चिरा जाऊन प्रचंड नुकसान होते असे

द्राक्ष बागायतदार श्री महेश डोके यांनी सांगितले. सुसाट वा-यामुळे द्राक्ष बागेत घड पडले. अतिवृष्टीनंतर पुन्हा आस्मानी संकटाने रब्बी

हंगामात बहुतांश पिकांचे नुकसान झाले.नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून

केली जात आहे .

-----

फोटो : १९ कारी १

१९ कारी २

तीन दिवसातील अवकाळी पावसामुळे कारी मंडलात द्राक्ष आणि ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.